क्राईम

वरुडेत बकरे चारण्याच्या वादातून मेंढपाळांना मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): वरुडे (ता. शिरुर) येथे शेतात बकरे चारण्यातून झालेल्या वादातून मेंढपाळ मायलेकांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मल्हारी बापू मलगुंडे, बबन बापू मलगुंडे, मारुती बापू मलगुंडे, बबन बापू मलगुंडे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

वरुडे (ता. शिरुर) येथील राहुल मुळे यांच्या शेतात चांगुणा लकडे या त्यांच्या पती व मुलासह बकरे चारित असताना त्यांचा मल्हारी मलगुंडे यांच्या सोबत वाद झाला, दरम्यान मल्हारी याने फोन करुन त्याच्या भावंडांना बोलावून गघेतले त्यांनतर मल्हारी व आदींनी चांगुणा लकडे त्यांचे पती कोंडीबा लकडे व मुलगा सुनील लकडे यांना शिवीगाळ, दमदाटी करत काठीने बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत चांगुणा कोंडीबा लकडे (वय ३७) रा. वरुडे (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी मल्हारी बापू मलगुंडे, बबन बापू मलगुंडे, मारुती बापू मलगुंडे, बबन बापू मलगुंडे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार राजेश माने करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

6 तास ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

6 तास ago

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…

6 तास ago

निष्ठा, समर्पण आणि साधेपणाचा वारसा: यशवंत हाप्पे यांना काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…

6 तास ago

चिमुरडीवरील अत्याचार-हत्येने पुणे हादरले; कायदा-सुव्यवस्था कोलमडली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…

6 तास ago

बारावी निकाल 89.79% : यशस्वी विद्यार्थ्यांचे दादाजी भुसे यांच्याकडून अभिनंदन

आवडीनुसार पुढील वाटचालीचे आवाहन; मुलींची उत्तीर्णता मुलांपेक्षा 6.35% अधिक मुंबई: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12…

6 तास ago