थोडं काम केलं की लगेच अशक्तपणा येतो, थकल्यासारखं वाटत अशा तक्रारी अनेकांना जाणवतात. शरीरात रक्ताची कमतरता, हाडांमध्ये वेदना होतात असे…
शरीरात पाण्याची मात्रा संतुलित ठेवण्यासाठी नारळपाणी चांगला पर्याय आहे. तसेच नारळ पाणीमुळे शरीरास आवश्यक पोषक घटके मिळतात. नारळ पाणी पिण्याचे…
चुकीच्या जीवनशैलीमुळे वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे काही घरगुती उपाय करुन निरोगी राहू शकतो. आवळा हे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) अष्टविनायकांपैकी एक असलेल्या शिरुर तालुक्यातील श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे यंदाच्या भाद्रपद गणेशोत्सवात १० तास आणि…
दररोज आवश्यकतेनुसार पाणी पिणे वाढवा. आपल्या शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे. प्रत्येकाच्या गरजेनुसार दिवसभरात सरासरी ३ ते ३.५ लिटर…
आपलं शरीर हे एक अद्भुत यंत्र आहे, आणि ते सुरळीत चालावं यासाठी नैसर्गिक उपायांवर भर देणं हे काळाची गरज आहे.…
शेतकरी, महिला सुरक्षितता आणि राज्य-देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना पुणे: गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर सिल्व्हर रॉक्स, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर येथील निवासस्थानी महाराष्ट्र विधान…
अहिल्यानगर: हॉटेल्सवर देहविक्रीचा अवैध व्यवसाय चालविला जात असल्याचे समोर आले आहे. शिर्डीत देखील काही दिवसांपूर्वी हा प्रकार समोर आला होता.…
राजस्थान: लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली जोधपूरमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला राजस्थान उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने त्यांचा…
मुंबई: मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा समाज बांधव अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.…