एलपीजी दरवाढ तात्काळ रद्द करा; गॅस धोरणावर पंतप्रधानांनी संसदेत निवेदन करावे; हर्षवर्धन सपकाळ

2 महिने ago

मुंबई: एलपीजी गॅसच्या दरात ६० रुपयांची वाढ करून केंद्रातील भाजपा सरकारने सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खोल दरीत लोटले आहे. युद्धाचे कारण…

अनाथ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीतील अडचणी दूर करणार; चंद्रकांत पाटील

2 महिने ago

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी दूर…

व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क कमी; शिष्यवृत्ती प्रक्रिया सुलभ; मंत्री चंद्रकांत पाटील.

2 महिने ago

मुंबई: राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली असून शिक्षण शुल्काचा भार कमी करण्यासाठी…

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी सदिच्छा भेट

2 महिने ago

मुंबई: जिष्णू देव वर्मा यांची काल मुंबई येथील ‘लोकभावन’ येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट…

मुंबईसह महाराष्ट्र वाचवा! प्रदूषणाने मुंबईकर गुदमरले; युद्धामुळेही पर्यावरणावर भीषण संकट

2 महिने ago

मुंबई: मुंबईतील हवेच्या प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली असून या गंभीर परिस्थितीवर आता बॉलिवूडमधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. गुरुवारी (१२…

सुरक्षित शहरांसाठी ‘जेंडर सेन्सिटिव्ह’ नियोजन आवश्यक; डॉ. नीलम गोऱ्हे

2 महिने ago

मुंबई: महिलांच्या सुरक्षिततेसाठी शहरांचे नियोजन करताना ‘जेंडर सेन्सिटिव्ह’ दृष्टीकोन स्वीकारणे आवश्यक असल्याचे मत Neelam Gorhe यांनी व्यक्त केले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी…

वाढत्या वयात घ्यायची काळजी

2 महिने ago

1) वाढत्या वयात चेहऱ्याची त्वचा सैलसर होऊ लागते. त्वचेचा घट्टपणा कमी होऊ लागतो. चेहऱ्यावर मोठ्या आकारात छिद्रे दिसू लागतात. वयाच्या…

रात्रीच्या जेवणानंतर चालणे योग्य आहे की नाही

2 महिने ago

अनेक लोक जेवणानंतर लगेचच चालतात. पण खरोखरच जेवण झाल्यानंतर चालणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? हे आपण जाणून घेणार आहोत. जेवल्यानंतर…

ई-रिक्षा व ई-बाईकसाठीही आता परमिट बंधनकारक; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

2 महिने ago

मुंबई: राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित करण्यात आली असली तरी प्रवासी वाहतूक…

संविधान बदलण्याचा भाजपा-RSS चा डाव हाणून पाडा; हर्षवर्धन सपकाळ

2 महिने ago

त्रंबकेश्वर: देशातील प्रत्येक नागरिकाला हक्क व अधिकार देणाऱ्या संविधानावर आधारित देश उभारण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे. मात्र या विचारधारेच्या…