हिवाळ्यात लसूण खाणे खूप महत्वाचे

2 वर्षे ago

हिवाळ्यात तुम्ही लसूण भाजण्यासाठी गॅस किंवा ओव्हनचा वापर करू शकता. लसणाचा वरचा भाग थोडा कापून घ्या. त्यानंतर त्यावर ऑलिव्ह ऑईल…

हिवाळ्यात जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करणं पडू शकतं महागात

2 वर्षे ago

थंडीत जास्तीत जास्त लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. कारण या दिवसात थंड पाण्यात कुणी हात घालायला देखील धजत नाहीत. लोक…

शिरुरच्या सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलचे भव्य स्नेहसंमेलन मोठ्या दिमाखात पडले पार

2 वर्षे ago

शिरूर (अरुणकुमार मोटे): १ फेब्रुवारीची रम्य संध्याकाळ, ग्राऊंडवर भव्य उभारलेला रंगमंच, प्रेषकांनी प्रंचड तुडुंब भरलेल मैदान ,रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट, बालकलाकारांची…

शिरूर तालुक्यात शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व सरपंच यांना सुपारी देवून जीवे मारण्याची धमकी

2 वर्षे ago

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील नव्याने स्थापण झालेल्या माळवाडी गावातील सरपंच व शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष यांना राजकीय वैमन्यशातून…

बारावी आणि दहावीच्या परीक्षांदरम्यान कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे मुख्य सचिवांचे आवाहन

2 वर्षे ago

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 ची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षा दि. 11…

जागर मराठीचा –जल्लोष कवितेचा, महानगरपालिकेच्यावतीने गुरुवारी कवि संमेलनाचे आयोजन

2 वर्षे ago

पनवेल: जागर मराठीचा –जल्लोष कवितेचा" मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा फेब्रुवारीला दुपारी 4 वाजता…

शिवसेनेची दहशत नाही, तर दरारा असला पाहिजे

2 वर्षे ago

'संघटन, प्रशिक्षण, सभासद नोंदणी आणि ४थे महिला धोरण' यावर भर देत, नाशिक येथे महिला सक्षमीकरणासाठी बैठक संपन्न  नाशिक: शिवसेना नेत्या…

नॅनो खतांसह सर्व कृषी साहित्याची खरेदी ही नियमानुसार व मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांच्या मान्यतेनेच

2 वर्षे ago

मुंबई: दरम्यान कृषी विभागाने खरेदी केलेल्या नॅनो खते, इलेक्ट्रिक फवारणी पंप, कापूस साठवणुकीच्या बॅग इत्यादी जी खरेदी करण्यात आली ती…

गोदामहाआरतीने फिटले नेत्राचे पारणे

2 वर्षे ago

पंचवटीतील कपालेश्वर महादेव मंदिर आणि काळाराम मंदिर येथे घेतले दर्शन नाशिक: विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज नाशिक दौऱ्याच्या…

भाजपा युती सरकारचा फक्त एक मंत्री नाही तर पूर्ण सरकारच भ्रष्ट

2 वर्षे ago

मुंबई: महाराष्ट्रात २०१४ ते १९ दरम्यानचे फडणवीस सरकार असो वा त्यानंतरचे शिंदे-फडणवीस आणि आत्ताचे भाजपा युती सरकार असो, या सकारच्या…