शिरूर तालुका टीम

दमा दोष आणि आयुर्वेदिक उपाय

आयुर्वेदानुसार दमा (अस्थमा) हा मुख्यत्वे 'कफ' आणि 'वात' दोषांच्या असंतुलनामुळे होतो. आयुर्वेदात याला 'श्वास रोग' असे म्हणतात. हे उपाय श्वसनमार्गातील…

4 महिने ago

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायात मोठे निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. रखडलेले प्रोजेक्ट मार्गी लागतील. डिजिटल मार्केटिंग…

4 महिने ago

घोड धरणात वाळू माफियांचा धुमाकूळ; महसूल आणि पोलिस प्रशासन हतबल…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील घोड धरण परिसरात गेली दोन वर्षे रात्रीच्या अंधारात यांत्रिक बोटींच्या साहाय्याने बेसुमार वाळू उपसा सुरु…

4 महिने ago

हायकोर्टाचा अजब निर्णय! BMCच्या दोन अधिकाऱ्यांना प्रत्येकी ११ रुपयांचा दंड; दोन दिवसांत कपातीचे आदेश

मुंबई : अनधिकृत बांधकाम पाडण्याचे स्पष्ट आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी करण्यात झालेल्या दिरंगाईवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत…

4 महिने ago

पैशांच्या वादातून मुलाने आईची हत्या; मृतदेहाशेजारी गोट्या खेळत बसला

अहमदनगर: शहरातील सावेडी उपनगरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. पैशांच्या किरकोळ वादातून ३३ वर्षीय मुलाने स्वतःच्या…

4 महिने ago

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ; महादेव मुंडे हत्येतही नाव समोर

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील मुख्य…

4 महिने ago

अल्पवयीन आरोपीच्या वडिलांची जाहीर माफी! पीडित आईचा सवाल; माफीने माझा मुलगा परत येईल का?

नवी दिल्ली: राजधानीतील द्वारका परिसरात भरधाव स्कॉर्पियोच्या धडकेत साहिल धनेश्रा या तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने देशभरात संताप आणि हळहळ व्यक्त…

4 महिने ago

सर डॉ. भालचंद्र भाटवडेकर यांची जयंती महानगरपालिकेत साजरी

मुंबई: मुंबईच्या नागरी आणि प्रशासकीय जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे तसेच १८९८ ते १८९९ या कालावधीत तत्कालीन Bombay Municipal Corporation चे…

4 महिने ago

आम्ही देखील आमचं दैवत गमावलं आहे; मात्र दुर्दैवी राजकारण शरदचंद्र पवार गटाकडून केलं जातं; आनंद परांजपे

मुंबई: आम्हीदेखील आमचं दैवत गमावलं आहे. आजदेखील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते... पदाधिकारी... लोकप्रतिनिधी हे 'दादा' आपल्यात नाहीत या भावनेने शोकाकुल आहेत.…

4 महिने ago

देशहित गहाण ठेवून कोणताही व्यापार करार मान्य होऊ शकत नाही

मुंबई: व्यापार करार हे आर्थिक प्रगतीचे साधन असतात, परंतु ते समान अटींवर आणि परस्पर लोकहिताच्या आधारावर असले पाहिजेत. देशाच्या सार्वभौमत्वाचा…

4 महिने ago