शिरूर तालुका टीम

समृद्ध, सक्षम आणि संवेदनशील महाराष्ट्रासाठी भविष्यातील विकास आराखड्याची घोषणा

मुंबई: भविष्यातील महाराष्ट्र कसा असावा, याचा सविस्तर विकास आराखडा मांडण्यात आला असून “समृद्ध, सक्षम आणि संवेदनशील महाराष्ट्र” ही संकल्पना केंद्रस्थानी…

5 महिने ago

ऑनलाईन गेमिंगचा घातक विळखा! तीन सख्ख्या बहिणींनी गमावलं आयुष्य, पालकांमध्ये भीती

गाझियाबाद: ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे लहान मुलांचे आयुष्य धोक्यात येत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. गाझियाबादमधील भारत सिटी सोसायटीत तीन…

5 महिने ago

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव विकासाचा ब्लूप्रिंट जाहीर

आंबेगाव: गावागावांचा विकास करणे हा शिवसेनेचा ध्यास असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांना बळ देऊन ग्रामीण भागाचा सर्वांगीण…

5 महिने ago

ग्रामीण विकासासाठी शिवसेनेला पाठबळ द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

खेडमधील प्रचारसभेत विकास कामांसह योजनांचाही वाचला पाढा राजगुरुनगर: ग्रामीण विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करणे गरजेचे असून शिवसेनेच्या उमेदवारांना पाठबळ…

5 महिने ago

हिवाळ्यातील आरोग्यदायी आहार

हिवाळ्यात आपली पचनशक्ती सुधारलेली असते, त्यामुळे या ऋतूत खाल्लेला आहार शरीराला चांगल्या प्रकारे लागतो. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी…

5 महिने ago

पायांत दिसणारे ‘हे’ बदल असू शकतात मधुमेह

जेव्हा आपल्याला एखादा आजार होतो, तेव्हा आपले शरीर आधीच आपल्याला अनेक संकेत देऊ लागते. पण आपण अनेकदा त्या संकेतांकडे दुर्लक्ष…

5 महिने ago

थकवा येण्याचे कारण नि उपाय

हिवाळ्यात ऑफिसात मन लागत नाही, तर घरी करमत नाही. ही समस्या प्रत्येकालाच भेडसावत असते. 'काम धेलाभरचं नाही आणि रिकामपण कवडीभरचं…

5 महिने ago

शिरूर! आमदार माऊली कटकेचां ‘राष्ट्रवादी’ ला घरचा आहेर, अजित दादांच्या शोकसभेच्या निमित्ताने…

शिरुर (तेजस फडके) 'शिरुर-हवेली' चे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके हे सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिरुर…

5 महिने ago

‘सावळ्याची जणू सावली’मध्ये गुरू-शिष्य आमनेसामने; भैरवीचा डाव सावलीवर भारी पडणार का?

मुंबई: गुरूने दिलेल्या विद्येचे ऋण शिष्य कधीही विसरत नाही, मात्र झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'सावळ्याची जणू सावली' मध्ये गुरू-शिष्याचं नातं…

5 महिने ago

मुंबईवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा चर्चेत अण्णामलाई; निवडणूक जबाबदाऱ्या सोडल्याने भाजपमध्ये खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेले भाजप नेते के. अण्णामलाई पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा…

5 महिने ago