पाऊस आला कि, चहाप्रेमींसह सर्वांनाच गरमागरम चहा पिण्याची तलप येत असते. मात्र पावसाळ्यात चहासोबत काही गुणकारी आणि औषधी गोष्टी टाकल्यास…
हिवाळ्यात लसूण खाणे खूप फायदेशीर आहे. जरी लोक संपूर्ण हंगामात लसूण खातात, परंतु हिवाळ्यात आपण त्याचे प्रमाण वाढवू शकता. लसूण…
लिंबू आणि लिंबाच्या साली वापर करण्यासाठी काही टिप्स 1) लिंबू कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यास आले…
हिरव्या भाज्यांमध्ये आपल्याकडे आकर्षित करणारं कारलं चवीला कडू जरी असले तरीही त्यापासून मिळणारे अनेक फायदे आहेत. १) कारल्यामध्ये फॉस्फरस मुबलक…
शिमला मिरची बऱ्याच जणांना आवडत नाही. त्यामुळे ती खाल्ली जात नाही पण याच भाजीत योग्य असे फायदे आहेत. शिमला मिरचीचे…
शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे अनेकांना अशक्तपणा जाणवतो, दम लागतो, थोडे सुद्धा काम केले की थकवा जाणवतो. ह्या साठी शरीरातील रक्त वाढवणे…
मानवी जीवन खूप धावपळ आणि ताणतणावाने ग्रासलेले आहे. प्रत्येक माणूस नोकरी धंद्याच्या निमित्ताने करिअरच्या मागे धावत आहे. असे हे छोटे-मोठे…
चेहरा, हात-पाय यांच्यावरती (उघाड्या अंगावर) पंधरा मिनिटे, आठवड्यातून कमीत कमी २ वेळा भरपूर सूर्यप्रकाश पडला तरी पुरेसे व्हिटॅमिन 'डी' बनू…
जन्म मिळाला आणि निघून गेला. सृष्टी बनली आणि नष्ट झाली तरीही जो नष्ट होत नाही तो आपला आत्मा आहे. त्याचा…
बीट आणि गाजर: बीटाच्या रसात अधिक प्रमाणात ॲन्टी ऑक्साडेंट्स असतात. यामुळे शरीरातील प्रतिरोधी क्षमता वाढते. जर २ ते ३ दिवस…