पावसाळ्यात ‘हा’ चहा आरोग्यास फायदेशीर

पाऊस आला कि, चहाप्रेमींसह सर्वांनाच गरमागरम चहा पिण्याची तलप येत असते. मात्र पावसाळ्यात चहासोबत काही गुणकारी आणि औषधी गोष्टी टाकल्यास साथीच्या आजारापासून दूर राहणे शक्य आहे. त्याबाबत जाणून घेऊयात… १) चहामध्ये आले किसून टाकल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. ज्यामुळे तुम्ही सर्दी, कफ यांसारख्या आजारांपासून दूर राहतात. २) आले आणि तुळशीची पाने चहामध्ये वापरल्याने शरीराला आराम […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात भरपूर लसूण खाण्याचे आरोग्यदायी फायदे…

हिवाळ्यात लसूण खाणे खूप फायदेशीर आहे. जरी लोक संपूर्ण हंगामात लसूण खातात, परंतु हिवाळ्यात आपण त्याचे प्रमाण वाढवू शकता. लसूण तुमच्या शरीराला अनेक प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यास मदत करतो. हिवाळ्यात आल्याचा रस लसूण आणि मध मिसळून खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. आणि सर्दी-खोकलाही दूर राहतो. लसणामध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-फंगल, अँटी-व्हायरलसह औषधी घटक असतात. लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत […]

अधिक वाचा..

लिंबू रोगप्रतिकारक शक्तीसह अनेक समस्यांवर गुणकारी…!

लिंबू आणि लिंबाच्या साली वापर करण्यासाठी काही टिप्स 1) लिंबू कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यास आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा. २) अजीर्ण झाल्यास लिंबू कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव मीठ घालून कोमट करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो. 3) पित्त झाले […]

अधिक वाचा..

कडू कारल्याचे आरोग्यविषयक गुणकारी फायदे

हिरव्या भाज्यांमध्ये आपल्याकडे आकर्षित करणारं कारलं चवीला कडू जरी असले तरीही त्यापासून मिळणारे अनेक फायदे आहेत. १) कारल्यामध्ये फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतं. हे कफ, बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी समस्या दूर करतं. कारल्याचा सेवनाने अन्नाचे पचन व्यवस्थित होते. तसेच भूक सुद्धा मोकळेपणाने लागते. २) दम्याचा त्रास असल्यास कारलं खूपच फायदेशीर ठरतं. या आजारात कारल्याची भाजी काही ही […]

अधिक वाचा..

शिमला मिरचीचे गुणकारी फायदे

शिमला मिरची बऱ्याच जणांना आवडत नाही. त्यामुळे ती खाल्ली जात नाही पण याच भाजीत योग्य असे फायदे आहेत. शिमला मिरचीचे गुणकारी फायदे:- १) रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ही खाणे खुप फायदेशीर आहे. २) शिमला मिरची मध्ये कॅलरी कमी असल्याने वजन कमी करण्यास मदत करते. ३) शिमला मिरची डोळ्यांसाठी चंगली असते कारण डोळ्यांसाठी लागणारे जीवनसत्व ह्यात भरपूर […]

अधिक वाचा..
Fatigue

शरीरातील थकवा घालवण्यासाठी काही उपाय

शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे अनेकांना अशक्तपणा जाणवतो, दम लागतो, थोडे सुद्धा काम केले की थकवा जाणवतो. ह्या साठी शरीरातील रक्त वाढवणे गरजेचे आहे त्यासाठी खालील उपाय योजना करावी १) मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा. २) दररोज १ ग्लास सफरचंदाचा ज्यूस प्यावा. सफरचंद, बीटचा रस आणि चवीनुसार मध टाकल्यास लवकर रक्त वाढण्यास मदत होते. ३) […]

अधिक वाचा..
Acidity

आपल्या शरीरात ऍसिडिटी कधी होते…

मानवी जीवन खूप धावपळ आणि ताणतणावाने ग्रासलेले आहे. प्रत्येक माणूस नोकरी धंद्याच्या निमित्ताने करिअरच्या मागे धावत आहे. असे हे छोटे-मोठे ताणतणाव, चिंता याशिवाय बदलत्या जीवनशैलीमुळे फास्टफूडचा वापर, जेवणाच्या अनियमित वेळा यामुळे आम्लपित्त किंवा ऍसिडिटीचा त्रास सुरु होतो. आम्लपित्त: दीर्घकाळ पाठपुरावा करणारा आजार. भरपूर प्रमाणात तिखट- तेलकट सेवन, जास्त मद्यपान, जड जेवण, अतिचिंता व झोपेचा अभाव […]

अधिक वाचा..

‘ड’ जीवनसत्त्वाची कशी करावी पुर्तता…

चेहरा, हात-पाय यांच्यावरती (उघाड्या अंगावर) पंधरा मिनिटे, आठवड्यातून कमीत कमी २ वेळा भरपूर सूर्यप्रकाश पडला तरी पुरेसे व्हिटॅमिन ‘डी’ बनू शकते. तुम्हाला सारखेच गळून गेल्यासारखे वाटत असेल, दमल्यासारखे वाटत असेल, ऊठसूट कंबर, पाठ दुखत असेल, सारखेच आजारी पडत असाल किंवा कायम आजारीच असल्यासारखे वाटत राहत असेल, जखम बरी होत नसेल पायात किंवा इतरत्र पेटके येत […]

अधिक वाचा..

या सात गोष्टी जीवनात आत्मसात केल्याने चमत्कारिक परिवर्तन होईल…

जन्म मिळाला आणि निघून गेला. सृष्टी बनली आणि नष्ट झाली तरीही जो नष्ट होत नाही तो आपला आत्मा आहे. त्याचा साक्षात्कार करण्यासाठी साधकाला सात गोष्टी आत्मसात कराव्या लागतील… १) ब्राम्ह मुहूर्तावर उठणे आणि शांत बसणे: सूर्योदयाच्या सव्वा दोन तासांपूर्वी ब्राम्हमुर्हूर्त आरंभ होतो. सूर्योदयापूर्वी एक-दीड तास जरी अगोदर उठलात तरी तुम्ही ब्राम्हमुहूर्तावर उठलात असे समजा. उठताच […]

अधिक वाचा..
platelets

‘या’ ५ पदार्थांनी वाढवा शरिरातील प्लेटलेट्स…

बीट आणि गाजर: बीटाच्या रसात अधिक प्रमाणात ॲन्टी ऑक्साडेंट्स असतात. यामुळे शरीरातील प्रतिरोधी क्षमता वाढते. जर २ ते ३ दिवस बीटाचा ग्लासभर रस प्यायल्यावर ब्लड प्लेटलेट्स अधिक वाढण्याची दाट शक्यता असते. पपई आणि पपईच्या पानांचा रस: शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि ब्लड प्लेट्स वाढवण्यासाठी पपई अत्यंत महत्वाचा आहे. पपई नुसता किंवा त्याच्या ज्यूस प्यायला तरी […]

अधिक वाचा..