क्राईम

मोबाईल पासवर्डही ठरतोय सुखी संसारात अडथळा, कसा तो पहा…

मुंबई: पती-पत्नीतील वाद हा नवा नाही. सामानाची यादी-खरेदी, मुलांचे शिक्षण, आई-वडिलांची जबाबदारी, नवीन वस्तूची खरेदी, आर्थिक परिस्थिती अशा कित्येक कारणांमुळे असे वाद घडताना दिसतात. पण अलीकडे हे वाद मिटवायचे कोणी, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. एकत्रित कुटुंबापासून अलिप्त राहणार्‍या उच्चशिक्षित दाम्पत्यांच्या भांडणात माघार कोण घेणार, यावरुन हा वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचू लागला आहे.
कोरोना काळात अनेकांनी झटपट लग्नाचे निर्णय घेतले. या काळात झालेल्या लग्नावेळी मुलगा पुणे, मुंबईत नोकरीला होता असे सांगण्यात आले होते. पण तिकडची नोकरी गेल्याने अनेक मुले नव्याने काही व्यवसाय करु लागली. असे अनेक तरुण आपापल्या गावात, शहरात स्थिरावत आहेत. पण लग्नावेळी पुणे, मुंबईत नोकरीची खोटी माहिती का दिली, आमची मुलगी तिकडे राहणार होती, अशा तक्रारी पालक घेऊन येत आहेत.
फोनचा पासवर्ड सांगत नाही
पतीचे (वय 54), तर पत्नीचे (वय 50) प्रेमविवाह झालेल्या या दाम्पत्यामध्येही वाद झाला. या वादाचे कारण ठरले ते म्हणजे मोबाईल पासवर्ड. लग्नाला 30 वर्षांचा काळ लोटल्यानंतरही एकमेकांवर मोबाईलवरुन घेतला जाणारा संशय खर्‍याअर्थाने सर्वांनाच विचार करायला लावणार आहे.
शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

4 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

4 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

4 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

4 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

15 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

15 तास ago