क्राईम

शिरूर! कंपनीच्या गेटवरच कामगाराचा मृतदेह ठेवून आंदोलन…

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील ट्रिनिटी इंडिया फोर्जटेक कंपनीत कायमस्वरूपी असलेल्या रामपाल दुशद या कामागाराचा मृत्यू झाला. याबाबत कंपनीला जबाबदार ठरवून नातेवाइक व अन्य कामगारांकडून मृतदेह कंपनीच्या गेटवर ठेवून रविवारी (ता.२२) निषेध आंदोलन करण्यात आले.

ट्रिनिटी इंडिया फोर्जटेक कंपनीत कायमस्वरूपी कामगार असलेला रामपालची प्रकृती सोमवारी सकाळी अचानक खालावली. त्यांना उपचारासाठी रुग्णायलात नेण्यासाठी कंपनीकडे रुग्णवाहिकाच नव्हती. रुग्णालयात नेण्यास एक तास उशीर झाल्याने प्रकृती गंभीर झाली. खासगी रुग्णवाहिकेकडून उपचारासाठी वाघोली येथे हलवण्यात आले. तेथे शनिवारी (ता.२१) त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाइक व कामगारांनी रामपालचा मृतदेह थेट कंपनीच्या गेटवर आणून आंदोलन सुरू केले.

शिक्रापूर पोलिसांना याबाबतची माहिती समजताच सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल देशमुख, संदीप कारंडे, दामोदर होळकर, पल्लवी वाघोले यांनी घटनास्थळी जाऊन कामगार व नातेवाइकांशी चर्चा केली. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने मृतदेह हलवून अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिक्रापूर! पुणे महामार्गावर दारुड्या युवकाने घातला मोठा धिंगाणा…

शिक्रापूर येथील रिलायंन्स जिओ कंपनीच्या गोडाऊनमध्ये चोरी करणारे ६ चोरटे गजाआड; गुन्हे शोध पथकाची कामगिरी

शिरूर! फायनान्स कंपनीच्या आरेरावीला कंटाळून उचलले आत्महत्येचे पाऊल…

रांजणगाव MIDC त लेबर कॉन्ट्रॅक्टसाठी माजी सरपंचासह चार जणांची कंपनीच्या HR ला मारहाण

शिरूर तालुक्यात कंपनीच्या मॅनेजरने केला महिलेचा विनयभंग…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

7 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

7 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

7 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

7 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

7 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

7 तास ago