मुंबई : लोकसभा निवडणुकीचे वारे आता वेगानं वाहू लागले असून, प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढण्याचे काम पक्षाकडून सुरू आहे. शिरूर तालुका मतदारसंघ सध्या जोरदार चर्चेत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
अजित पवार म्हणाले, ‘अमोल कोल्हेंसारखा सेलिब्रिटी उमेदवार देणं ही आमची चूक होती. कुणी उमेदवार मिळत नाही तेव्हा अभिनेत्यांना उमेदवारी द्यावी लागते. अमोल कोल्हे यांना मी आणि वळसे पाटील यांनी निवडून आणलं मध्येच राजीनामा द्यायला लावला. लोकसभेच्या निवडणुकीवेळी खासदार कोल्हे म्हणतील आता यापुढं मी काम करेन. बघा आत्ता ही त्यांचे नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. त्यातून ते वातावरण निर्मिती करत आहेत, ही तात्पुरती आहे. महाराजांचा इतिहास आपल्याला जपायचा आहे, पण कोल्हे यांनी पाच वर्षे काय केलं, याचा ही विचार करा.’
खासदार अमोल कोल्हे कानात मला म्हणाले, ‘दादा माझे नाटक आहे. मला निलेश लंके यांच्या मतदारसंघात पोहचायचे आहे. मी त्यांना म्हटलं अरे थांबा, तुम्हाला छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे पाहून निवडून दिलं आहे, पण ते निघून गेले, त्या पाठोपाठ आमदार ही उठले. बाहेर जाऊन यांनी वेगळंच सुरू केले.’
अमोल कोल्हे यांचा कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरून काढता पाय…
शिरुर लोकसभेसाठी होणार काटे की टक्कर! अमोल कोल्हे विरोधात…
मंत्र्याचा दावा; अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात…
अजित पवार यांच्या चॅलेंजनंतर अमोल कोल्हे यांनी मानले आभार…
अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…
अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांची जोरदार टीका केली; आता पाडणारच…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…
संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…
शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…
नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…
शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…
सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…