न्हावरे (अक्षय टेमगिरे) सततच्या पावसामुळे भीमा नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका आरणगाव-वडगाव बांडे बंधाऱ्याला बसला आहे. या बंधाऱ्यावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याने बाजूच्या फॉरेस्ट हद्दीतील भराव वाहून गेला असून बंधाऱ्यावरून होणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
यामुळे दूध व्यवसायिक, शाळकरी मुले तसेच ग्रामस्थांच्या दैनंदिन ये-जा बंद झाल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.सदर ठिकाणी पाटबंधारे विभाग, वन विभाग व महसूल विभाग यांनी पाहणी करून पंचनामा केला असला तरी प्रत्यक्ष दुरुस्तीची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत.
ग्रामस्थांच्या वतीने संतोष लेंडे पाटील, राजेंद्र मखर, संतोष भालेराव, गणेश मखर, संतोष जाधव, सुभाष ओझरकर, हनुमंत कोकाटे, सुनील जाधव, कृष्णाजी कोकाटे आदींनी प्रशासनाला तातडीने भराव भरुन रस्ता सुरु करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
रांजणगाव MIDC उत्खनन प्रकरण; शिरुरच्या तहसीलदारांनी तक्रारदाराची फसवणुक केल्याचा आरोप…?
रांजणगाव MIDC मध्ये अवैध उत्खनन ;पंचनामा प्रक्रियेत अनियमितता; महसूल प्रशासनावर प्रश्नचिन्ह…?
रांजणगाव पोलिस स्टेशनच्या धाडसी महिला हवालदाराचा पराक्रम; पुरस्थितीत नदी-नाले पार करत आरोपीला पकडले
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…