मुख्य बातम्या

शिरूर पंचायत समितीच्या गटविकास आधिकारीपदी महेश डोके प्रदीर्घ कालावधीनंतर प्रभारी राज संपले

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पंचायत समितीच्या गटविकास आधिकारीपदी महेश डोके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिरूर पंचायत समितीमध्ये गेले वर्षभर प्रभारी राज होते. आता शिरूरला गटविकास आधिकारी मिळाल्याने नागरीकांची विविध कामे जलद गतीने मार्गी लागणार आहे. गटविकास आधिकारी महेश डोके यांनी यापुर्वी गडचिरोलीतील पंचायत समिती अहेरी, भामरागड तसेच अहमदनगर जिल्हयातील पंचायत समिती शेवगाव येथे अतिशय प्रभावीपणे काम केले आहे.

शिरूर पंचायत समितीतील तत्कालीन प्रभारी गटविकास आधिकारी अजित देसाई यांनी पंचायत समीतीतील आवारातील झाडांची विनापरवाना कत्तल करून विल्हेवाट लावण्याने ते चांगलेच अडचणीत आले होते. त्यांना शिरूर नगर परिषदेने ५ हजाराचा दंड ठोठावला असून ८० नवीन झाडे लावण्याचे आदेश नगर परिषदेने दिले होते. तसेच लावलेल्या झाडांचे संवर्धन करण्यासाठी २०, ५०० रु. अनामत रक्कम भरावयास लावली होती. परंतू अदयापही झाडे न लावण्याचे निदर्शनात येत असून या विरोधात कोर्टात जाणार असल्याचे तक्रारदार नाथा पाचर्णे यांनी सांगितले आहे.

प्रदिर्घ कालावधीनंतर शिरुर पंचायत समितीला गटविकास आधिकारी मिळाल्याने नागरीकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

6 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

6 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

6 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

6 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

11 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

11 तास ago