मुख्य बातम्या

शिरूर-आंबेगावात गुरू-शिष्याची लढत! पवार फॅक्टर गेमचेंजर ठरणार?

शिरूर (तेजस फडके): शिरूर-आंबेगाव विधानसभेच्या या निवडणुकीत गुरू-शिष्यामध्ये लढत झाली आहे. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे सलग आठव्यांदा विधानसभेच्या मैदानात असून, त्यांचे शिष्य देवदत्त निकम यांनीच त्यांना आव्हान दिले आहे. मंचर येथे झालेल्या सभेत शरद पवार यांनी वळसे पाटलांचा उल्लेख गद्दार असा करत त्यांना पाडण्याचे आवाहन केल्याने या निवडणुकीत रंगत आली असून, नक्की कोण बाजी मारणार?, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात यंदा रंगत आली होती. दोन्ही नेत्यांकडून जोरदार प्रचार झाला आहे. पण, शरद पवार यांनी सभेदरम्यान दिलीप वळसे पाटील यांचा गद्दार उल्लेख करून त्यांना परभूत करा, असे म्हटले आहे. शरद पवार यांच्या विधानाचा दिलीप वळसे पाटील यांना फटका बसण्याची शक्यता आहे, अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. दुसरीकडे वळसे पाटील हेच निवडूण येणार अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

देवदत्त निकम यांनाही मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे देवदत्त निकम हे बाजी मारू शकतात, असे अनेकांचे मत आहे. शिरूर-आंबेगावात गुरू-शिष्याची जोरदार लढत झाली असून, निवडणूक निकालानंतरच गुरू-शिष्याच्या लढतीत कोण बाजी मारणार हे स्पष्ट होईल. आंबेगाव विधानसभेसाठी ७०.५६ टक्के मतदान झाले आहे.

Live Video: दिलीप वळसे पाटलांनी गद्दारी केली, गद्दारांना सुट्टी नाही, त्यांना पराभूत करा: शरद पवार

Live Video: दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ रांजणगावमध्ये महिला निर्धार मेळावा; पाहा कोण काय म्हणाले…

शिरुर तालुक्यात रात्री मतदारांनी रात्री उशिरापर्यंत बजावला मतदानाचा हक्क

Video: वाघोलीत मतदान केंद्रात पोलिंग एजंटला दमबाजी: अशोक पवार

Video: आंबेगाव-शिरुर मतदार संघांचे उमेदवार देवदत्त निकम यांच्याशी थेट बातचीत…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…

10 मिनिटे ago

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…

17 मिनिटे ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

2 तास ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

19 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

23 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

23 तास ago