आरोग्य

तुम्हालाही सारखी येतेय उचकी, या गंभीर आजाराचे असू शकते कारण

उचकी लागली तर आपण कोणीतरी आठवण काढत असेल असे आपण म्हणतोय. परंतू वारंवार सारख्या येणाऱ्या उचकीचा संबंध कोणा गंभीर आजाराचा संकेत देखील असू शकतो. सर्वसाधारणपणे उचकी काही मिनिटांसाठी असते आणि आपोआप जाते देखील. परंतू ही उचकी ४८ तासांहून अधिक वेळ येत असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक होऊ शकते.

उचकी का येते

संशोधनाच्या नुसार उचकी डायाफ्राम नावाच्या मांसपेशीच्या अचाकन आंकुचन पावल्याने होते. डायाफ्राम हे फप्फुस आणि पोटाच्या दरम्यान असते. आणि श्वास घेण्यास मदत करत असते, जेव्हा ही मांसपेशी वा स्नायूपेशी अनियंत्रितपणे आकुंचन पावते तेव्हा व्होकल कॉर्ड बंद होते. आणि उचकीसारखा ‘हिक’ सारखा आवाज निर्माण होतो.

उचकी येण्याची सर्वसाधारण कारणे

खुप घाई-घाईत जेवणे किंवा पिणे

कार्बोनेटेड ड्रीक्स आणि अल्कोहोल

मसालेदार जेवण

खूप हसणे किंवा च्यईंगम चावणे

ज्यादा हंसना या च्यूइंग गम चघळणे

अचानक तापमान बदलणे

ही सर्वसामान्य कारणे उचकीला जबाबदार असतात. आणि घाबरण्यासारखे काही नाही

उचकी केव्हा होते खतरनाक

जर सतत ४८ तासांहून अधिक वेळ उचकी येत असेल तर त्यास Persistent Hiccups म्हटले जाते. आणि जर हे एक महिने चालले तर यास Intractable Hiccups म्हणतात. तुमची झोप, जेवण आणि रोजचे दैनंदिन जीवन यामुळे अस्थिर होऊ शकते.

खूप काळ उचकी येण्याची संभाव्य कारणे

नर्व्ह समस्या: वॅगस वा फ्रेनिक नर्व्हमध्ये जखमी किंवा सूज

मेंदूशी संबंधित आजार: स्ट्रोक, मेंदूचा ट्युमर , मेनिंजायटीस

पचन तंत्राची गडबड: एसिड रिफ्लक्स (GERD), अल्सर, पॅक्रियाटायटिस

लिव्हर खराब होणे

फुप्फुस आणि हृदयाचा रोग: न्यूमोनिया, पेरिकार्डायटिस

काही औषधांचा प्रभाव: स्टेरॉइड, एनेस्थीसिया, कॅन्सर ट्रीटमेंट

मानसिक कारण: स्ट्रेस आणि थकवा

केव्हा डॉक्टरांना भेटावे

उचकी ४८ तासांहून अधिक चालू असेल

सोबत झोप न येणे, जेवण गिळताना त्रास, श्वास घेण्यात अडचण, वजन कमी होणे

छातीत दूखणे, उच्च ताप किंवा सततचा थकवा

डॉक्टर कारणांचा शोध घेण्यासाठी एक्स-रे, MRI या एंडोस्कोपी तपास करु शकतात

बचाव आणि आराम मिळण्यासाठी काय करावे

थंड पाणी हळूहळू प्यावे

खोल श्वास घ्यावा काही काळ रोखावा

लिंबूचा छोटा तुकडा चोखावा

अचानक घाबरवणे अशी ट्रीक काही प्रकरणात कामी येते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; राज्यव्यापी नशामुक्ती अभियानाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणार प्रारंभ; युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात…

3 मिनिटे ago

धुराची आग लावणाऱ्यांनाच आता धुराची अॅलर्जी!

मुंबई: देशभरात सध्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची चर्चा रंगली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या अश्लील, अपमानास्पद आणि खालच्या…

6 मिनिटे ago

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

16 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

18 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

2 दिवस ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

2 दिवस ago