दुधापासुन दही बटर पर्यंत, साबुदाण्यापासून सोया सॉसपर्यंत पीठ, पोहे, रवा, लोणचे, पापड, मसाले, सुकामेवा, भाजीपाला जे असेल ते कोंबा फ्रीजमध्ये,ही महिलांची वृत्ती इतकंच नाही तर खाल्लेली फळ, कालची शिल्लक राहिलेली डाळ,भाजी,चपाती तेही दोन दिवसांपूर्वीची राहिलेली मसालावाटण, सर्वप्रकारची कडधान्ये, वेगवेगळी मसाला पाकिटं तीही उघडी, उरलेली शितपेये, मिठाया, एक ना धड भाराभर वस्तू या सर्व वस्तू तुमच्या फ्रीजमध्ये सुखाचा संसार करत आहेत असा तुमचा गैरसमज आहे.
पण कॕन्सरचे विषाणू येथेच तयार होत आहेत. अर्थाअर्थी काहीच संबंध दिसत नाही. पण १००० व्यक्तींचा* अभ्यास केल्यावर हे दिसून आले की, यातील ५३८ जणांना कॅन्सरची लागण* झाली असून, यात स्त्रियांचं प्रमाण अधिक आहे. आणि आश्चर्य म्हणजे या ५३८ ठिकाणी वर उल्लेख केल्याप्रमाणे फ्रीजमध्ये सुखाचा संसार चालू होता. फ्रीज खचाखच भरण्यापेक्षा, लागते तेवढेच आणा. इडली, डोसा, वडा सांबरच पीठ आणा ताज ताज करण्यापुरतं. आठ आठ दिवसाच नाही. चणा डाळीचं पीठ, जोंधळा पीठ, कडधान्ये यांना फार लवकरच कीड लागते. आणतानाच कमी आणून उन्हात वाळवून ठेवा.फळभाज्या, पालेभाज्या दोन दिवसांत संपेल एवढीच आणा.दूध ४८ तासांत वापरून शिल्लक राहिलेलं फेकून द्या ठेवू नका.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…
अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…