वाढत्या वयानुसार डोळे कमजोर होणं ही एक सामान्य समस्या आहे. पण आजकाल कमी वयातच लोकांना डोळ्यांनी कमी दिसू लागलं आहे. याला आजकालची लाइफस्टाईल आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी कारणीभूत असतात. जर वेळीच योग्य ते उपाय केले गेले नाही तर डोळ्यांनी धुसर दिसू लागतं. अशात कमी वयातच चष्म्याचा वापर करावा लागतो.
डोळ्यांची दृष्टी वाढवण्याचा उपाय
जेवण केल्यानंतर दोन्ही हात एकमेकांवर घासा. त्यानंतर दोन्ही हात डोळ्यांवर ठेवा. हातांची उष्णता डोळ्यांना द्या आणि असं दोन ते तीन वेळा करा. नियमितपणे ही क्रिया केल्याने डोळ्यांनी धुसर दिसण्याचा धोका कमी होतो.
डोळे हेल्दी ठेवणारे फूड्स
गाजर, पालक, अंड्याचा पिवळा भाग यातून डोळ्यांना व्हिटॅमिन ए मिळतं. त्याशिवाय ब्रोकली, संत्री यातून व्हिटॅमिन सी मिळतं. इतर पोषक तत्व घेण्यासाठी बदाम, सूर्यफुलाच्या बीया, डार्क चॉकलेट, नट्स इत्यादीचं सेवन करावं.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…
मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…
मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…
मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…
महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…