आरोग्य

चहा चपाती खाण्याचे चांगले- वाईट परिणाम

चहा चपाती खाण्याचे सकारात्मक परिणाम

१)पोषक तत्वांनी समृद्ध:- चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स फायबर आणि काही जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. हे पोषक घटक शरीराला दिवसभर उत्साही ठेवतात. शिवाय पचनाच्या समस्याही दूर करतात.

२) हायड्रेशन:- शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी आणि लिक्विड पदार्थ खाणं गरजेचं आहे. चहा प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. मात्र, जास्त चहा पिणे आरोग्यासाठी चांगले नाही.

चहासोबत चपाती खाण्याचे नकारात्मक परिणाम

१) कॅलरीजचे प्रमाण जास्त:- चहातील साखर आणि चपातीमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. खरंतर काही लोकांना खूप गोड चहा पिण्याची सवय असते. त्यात कॅलरीजचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे चहा- चपाती एकत्र खाऊ नये. यामुळे वजन वाढू शकते.

2) पोषक तत्वांची कमतरता:- चहासोबत चपाती खाल्ल्याने शरीरात इतर अनेक पोषक तत्वांची कमतरता भासू शकते. ज्यामुळे शरीराला पुरेसं पोषण मिळत नाही. आपण चहासोबत चपाती नसून, इतर पदार्थ खाऊ शकता. किंवा चपातीसोबत पौष्टीक भाज्या खाऊ शकता.

3) झोपेवर परिणाम:- जर दररोज आपल्याला चहा चपाती खाण्याचे सवय असेल तर, याचा परिणाम झोपेवर होऊ शकतो. यामुळे तुमची झोप खराब होऊ शकते. चहामध्ये भरपूर कॅफिन असते, साखरेचाही आरोग्यावर वाईट परिणाम होतो. रोज चहा आणि चपाती खाल्ल्याने हृदयाच्या गतीवरही परिणाम होतो.

४) प्रोटीन शोषून घेण्यास अडचण:- चहासोबत चपाती खाल्ल्याने शरीरातील प्रथिने शोषून घेण्यास अडथळा येतो. चहामध्ये टॅनिन नावाचे रसायन असते, जे प्रथिनांच्या संयोगाने शरीरात अँटीन्यूट्रिएंट्स म्हणून काम करते. टॅनिन प्रथिनांचे पचन सरासरी ३८% कमी करते. चहा शरीराला पोषक द्रव्ये वापरण्यापासून रोखतो. त्यामुळे चहासोबत चपाती खाणं टाळावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

5 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

5 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

6 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

8 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

19 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

19 तास ago