आरोग्य

हाय बीपीचा त्रास- कधीही चक्कर येते तर मग रोज या फळाचा रस प्या

वाढतं वय आणि तणावामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते उच्च रक्त दाबाला सायलेंट किलरही म्हणतात. यामुळे हृदयाच्या निगडीत समस्या, पक्षाघात यांसारखी जीवघेणे आजार निर्माण होऊ शकतात. रक्तदाबाची सामान्य पातळी (BP नॉर्मल रेंज) 80/120 mmHg आहे. जर आपल्यालाही उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर, वेळीच यावर उपचार घेणे गरजेचं आहे.

सकाळी बीटरूटचा रस प्यायल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवता येऊ शकते. बीटरूटचा रस प्यायल्याने सिस्टोलिक रक्तदाब सरासरी ४-५ गुणांनी कमी होतो. २०१२ अभ्यासाचा रेफ्रेन्स देत त्यांनी उच्च रक्त दाबासाठी या घरगुती उपायाबद्दल सांगितले.

उच्च राक्तदाबाच्या समस्येवर बीटरूट कसे काम करते

बीटरूटमध्ये नैसर्गिक नायट्रेट्स असतात. जे शरीरात नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होते. त्याच्या मदतीने रक्त वाहून नेणाऱ्या नसा शिथिल होतात आणि रक्तदाब सामान्य होतो.

बीटरूट ज्यूस पिण्याची योग्य वेळ कोणती

बीटाचा रस आपण कोणत्याही वेळी पिऊ शकता. पण तज्ज्ञांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्याच्या एक तास आधी बीटाचा रस प्यायल्याने शरीराला संपूर्ण फायदा मिळू शकतो.

बीटाच्या रसाचे इतर फायदे

उच्च रक्तदाबाची पातळी नियंत्रित करण्या सोबत स्टॅमिना वाढवण्याचं काम बीटाचा रस करते. यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. शिवाय यात आयर्न, फोलेट आणि मँगनीज असते. जर आपण हृदय विकार, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल किंवा यकृताच्या आजाराने त्रस्त असाल तरीही बीटरूटचा रस पिणे सुरू करा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्षण विभागाच्या प्रलंबित प्रश्नांवर पुण्यात मॅरेथॉन बैठक

२५ मेपर्यंत कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा पुणे: सत्यजीत तांबे यांच्या पुढाकारातून पुणे येथे शिक्षण…

5 मिनिटे ago

वाईच्या लघुकुंभमेळ्याने ‘दक्षिण काशी’ ची ओळख अधिक उजळली; मंत्री जयकुमार गोरे

मुंबई: सातारा जिल्ह्यातील वाई नगरीला “दक्षिण काशी” म्हणून ओळखले जाते. कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या या…

7 मिनिटे ago

मृत जवानांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत; १० दिवसांत मार्केट पूर्ववत करण्याचे शिंदेंचे निर्देश

ठाणे: ठाण्यातील गावदेवी मार्केटला आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या अग्निशमन दलाच्या जवान आणि…

11 मिनिटे ago

काँग्रेसचा सोशल इंजिनिअरिंग फॉर्म्युला; जिल्हाध्यक्ष नियुक्त्यांत सर्व समाजघटकांना संधी

मुंबई: Indian National Congress पक्षाने राज्यभर सुरू असलेल्या “संघटन सृजन अभियान” अंतर्गत जिल्हाध्यक्ष नियुक्त्यांमध्ये व्यापक…

6 तास ago

भाजपचे वर्चस्व किमान २० वर्षे टिकेल; निवडणूक विश्लेषक प्रदीप गुप्ता यांचा दावा

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या गेल्या १२ वर्षांच्या सत्ताकाळाच्या पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक आणि प्रदीप गुप्ता…

7 तास ago

एलपीजी सबसिडीबाबत नवे नियम; १० लाखांवरील उत्पन्नधारकांना अनुदान बंद

नवी दिल्ली : केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलिंडर अनुदानाच्या नियमांमध्ये मोठे बदल करत सबसिडी वितरण…

7 तास ago