आरोग्य

हाय बीपीचा त्रास- कधीही चक्कर येते तर मग रोज या फळाचा रस प्या

वाढतं वय आणि तणावामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते उच्च रक्त दाबाला सायलेंट किलरही म्हणतात. यामुळे हृदयाच्या निगडीत समस्या, पक्षाघात यांसारखी जीवघेणे आजार निर्माण होऊ शकतात. रक्तदाबाची सामान्य पातळी (BP नॉर्मल रेंज) 80/120 mmHg आहे. जर आपल्यालाही उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर, वेळीच यावर उपचार घेणे गरजेचं आहे.

सकाळी बीटरूटचा रस प्यायल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवता येऊ शकते. बीटरूटचा रस प्यायल्याने सिस्टोलिक रक्तदाब सरासरी ४-५ गुणांनी कमी होतो. २०१२ अभ्यासाचा रेफ्रेन्स देत त्यांनी उच्च रक्त दाबासाठी या घरगुती उपायाबद्दल सांगितले.

उच्च राक्तदाबाच्या समस्येवर बीटरूट कसे काम करते

बीटरूटमध्ये नैसर्गिक नायट्रेट्स असतात. जे शरीरात नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होते. त्याच्या मदतीने रक्त वाहून नेणाऱ्या नसा शिथिल होतात आणि रक्तदाब सामान्य होतो.

बीटरूट ज्यूस पिण्याची योग्य वेळ कोणती

बीटाचा रस आपण कोणत्याही वेळी पिऊ शकता. पण तज्ज्ञांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्याच्या एक तास आधी बीटाचा रस प्यायल्याने शरीराला संपूर्ण फायदा मिळू शकतो.

बीटाच्या रसाचे इतर फायदे

उच्च रक्तदाबाची पातळी नियंत्रित करण्या सोबत स्टॅमिना वाढवण्याचं काम बीटाचा रस करते. यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. शिवाय यात आयर्न, फोलेट आणि मँगनीज असते. जर आपण हृदय विकार, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल किंवा यकृताच्या आजाराने त्रस्त असाल तरीही बीटरूटचा रस पिणे सुरू करा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शरद पवारांच्या NDA प्रवेशाच्या चर्चेला उधाण; पृथ्वीराज चव्हाणांचे आवाहन, सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDAसोबत जाणार…

13 तास ago

उन्हाळ्यात ताक प्यावं पण कधी, दुपारी-रात्री की कधीही?

उन्हाळ्यात शरीराला आतून थंडगार ठेवण्यासाठी आपण आहारात दही - ताकाचा समावेश करतो. या दिवसांत दही…

13 तास ago

दिवसभरात आपण किती वेळा श्वास घेतो

२४ तासात मनुष्य किती वेळा श्वास घेतो? मानवी शरीर प्रत्यक्षात एखाद्या रहस्याहून कमी नाही. किंबहुना…

13 तास ago

किडनी स्टोन समस्या आणि काळजी

किडनी स्टोनचा त्रास खूप भयंकर आणि असह्य असतो. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी सोबतच कमी पाणी पिण्याची…

13 तास ago

दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? प्रताप सरनाईकांच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. शिंदे गटाचे…

13 तास ago

पोषण आहारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर कारवाई; आंबेगावात प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न

पुणे : आंबेगाव तालुक्यात अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्न…

14 तास ago