आरोग्य

खोकल्यावर घरगुती उपाय

1) गूळ एक 50 ग्राम किंवा 100 ग्राम घेऊन त्यात थोडं पाणी घालून एक तारी पाक कसा करतो तसा वितळून घ्या त्यात एक मोठा तुकडा आले किसून घाला. त्यातच थोडी कुटलेल्या काळीमिरीची पावडर घाला. चांगले गरम करा. आणि कोमट कोमट जसे सहन होईल तसे चाटा. पण हे झोपताना करा.तरच चांगला आराम होईल. वाटले जरा जास्तच गोड झाले तोंड तर एक घोट गरम पाणी घ्या. एकदम आराम होईल आणि हा उपाय कोणी ही करू शकते. आता याने फरक कसा पडेल या वर बोलु गूळ गरम असतो आले चवीला तिखट काळीमिरी तिखट. हे सर्व एकत्र आले की घशातल्या घाण बॅक्टेरियावर अटॅक करणार. त्या मुळे घशात होणारी खव खव लगेच थांबून शांत झोप येते दुसरी गोष्ट जास्त कफ झाला असेल आणि तो पातळ होत नसेल तर तो या रेमिडी ने पातळ होईल आणि खूप जास्त कफ असेल तर तो टॉयलेट वाटे पडून जाईल. त्या साठी हा उपाय 3 दिवस करा खूप आराम होईल.

2) काही जण तर रोज रात्री झोपताना ग्लासभर दुधात हळद टाकून पितात. ते याचसाठीच आहे एक तर थंडीत गरम दूध चांगले आणि हळद घालून तर अजूनच चांगले. कोणची हाड दुखत असतील तर त्यांनी या दुधात थोडी सुंठ घालून प्यावे. खूप चांगला रिझल्ट येतो. हळद स्किन साठी ही आणि हाडा साठी ही चांगली असते.

3)गूळ सुंठ काळीमिरी आणि आंबे हळद चिमूटभर मीठ गूळ थोडा जास्त. हें एकत्र करून छोट्या छोट्या गोळ्या करा. आणि मध्ये मध्ये चगळत राहा खूप आराम येईल.

4) जे कोणी नॉनव्हेज खात असतील त्यांनी झोपताना उकडलेली अंडी थोडी हळद पावडर टाकून खा वरुन नुसती चुळ भरा पाणी पिऊ नये. खूप आराम येईल.

5) खडी साखर धागेवाली जी तुरटी सारखी येते ती चघळत राहा. शुगर वाल्यानी जास्त नको.

6) जेष्ठमध्य कायम घरात असू दे त्याची कांडी चघळत जा.

7) आल्याचा रस काळीमिरी पावडर चिमूटभर हळद मधा मध्ये मिक्स करून चाटण करा.

8) तुळशीच्या पानाचा रस आणि मध एकत्र करून चाटण करा.

9)नॉनव्हेज खात असतील तर मस्त खेकड्याच्या पातळ रस्सा करा आणि प्या एकदम आराम होईल.

10 ) नॉनव्हेज खात असाल तर बकऱ्याचे किंवा गावठी कोंबडीचे सूप करून किंवा पातळ तिखट रस्सा करून प्या एकदम आराम.

11 ) दालचिनी काळी मिरी लवंग. याला चांगले तव्यावर भाजायचे आणि ही पावडर गुळामध्ये किंवा मधामध्ये मिक्स करून चाटायची.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

24 मिनिटे ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

2 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे; उपाध्यक्षपदी सुनिल जिते यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

3 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

3 तास ago

रुद्राक्षाचं पाणी पिण्याचे फायदे

रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…

3 तास ago

फडणवीसांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कार द्यावा; मोदी सरकारच्या दाव्यांवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…

3 तास ago