१) ताजे आल्याचे छोटे छोटे एक दोन तुकडे तोंडात धरले असता उचकी लगेच थांबते. थोडी साखर खावी म्हणजे उचकी जाईल.
२) ६ ग्रॅम बेहडा चूर्ण, ६ ग्रॅम मध एकत्र करुन जर खूपच सारखी सारखी उचकी लागत असेल तर दोन तासाच्या अंतराने हे चूर्ण चाटावे.
३) १ चमचा (छोटा) तुळशीच्या रसात, अर्धा छोटा चमचा मध घालून मिश्रण चाटले असता उचकी थांबते.
४) अपचनाने येणाऱ्या उचकीवर मिरी जाळून तिचा धूर हुंगावा. लहान मुलांना उचकी लागली की त्यांची भूक वाढली समजून किंचित मध चाटवावा.
५) मूळ्याची पाने चावून खा म्हणजे उचकी लगेच थांबेल. छोटा वेलदोडा तोंडात धरा अन पहा उचकी थांबते की नाही.
६) पुदिन्याची पाने स्वच्छ धुऊन तोंडात धरली असता उचकी लगेचच थांबते. बडिशेप दाताने चावून खा मग लगेच उचकी थांबेल. दीर्घ श्वसनानेही उचकी थांबते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (ओमकार भोरडे): शेतात ट्रॅक्टर का घातला आणि मुलाला मारहाण का केली, याचा जाब विचारण्यासाठी…
शिरूर (ओमकार भोरडे): सामाईक इलेक्ट्रिक मोटार वापरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने व भावजयाने लहान…
इन्स्टाग्रामवरून ओळख, लग्नाचे आमिष, धमक्या आणि पोक्सोसह गंभीर कलमांखाली शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार…
शिरूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील रहिवासी व व्यवसायाने शेतकरी असलेले बाळासाहेब बबन तांबे यांचा…
मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…
शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…