१) ताजे आल्याचे छोटे छोटे एक दोन तुकडे तोंडात धरले असता उचकी लगेच थांबते. थोडी साखर खावी म्हणजे उचकी जाईल.
२) ६ ग्रॅम बेहडा चूर्ण, ६ ग्रॅम मध एकत्र करुन जर खूपच सारखी सारखी उचकी लागत असेल तर दोन तासाच्या अंतराने हे चूर्ण चाटावे.
३) १ चमचा (छोटा) तुळशीच्या रसात, अर्धा छोटा चमचा मध घालून मिश्रण चाटले असता उचकी थांबते.
४) अपचनाने येणाऱ्या उचकीवर मिरी जाळून तिचा धूर हुंगावा. लहान मुलांना उचकी लागली की त्यांची भूक वाढली समजून किंचित मध चाटवावा.
५) मूळ्याची पाने चावून खा म्हणजे उचकी लगेच थांबेल. छोटा वेलदोडा तोंडात धरा अन पहा उचकी थांबते की नाही.
६) पुदिन्याची पाने स्वच्छ धुऊन तोंडात धरली असता उचकी लगेचच थांबते. बडिशेप दाताने चावून खा मग लगेच उचकी थांबेल. दीर्घ श्वसनानेही उचकी थांबते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…