आरोग्य

हार्मोन असमतोल, आहार चुकतोय तुमचा, पाहा काय घोळ होतोय

डाइट करताना शरीरात हे बदलही होतील. साखरेने वजन तर वाढतेच पण फार्मोन्सचं संतुलही बिघडत. योग्य डाइटमुळे ओमेगा-३ चे प्रमाणही संतुलित राहते. सुकामेवा खाल्याने फार्मोन प्रोडक्शन छान होते. योग्य आहार घेतल्याने अमिनो अॅसिड चांगले राहते. ते हार्मोनल लेवल सुयोग्य ठेवण्यासाठी मदत करते. कॉफी जास्त पिऊ नका. मेलाटोनीन लेवलवर परिणाम होतो. आणि झोप लागत नाही. चुकीच्या डाइटमुळे चेहऱ्याची वाट लागू शकते. वजन कमी करण्यासाठी जर काही अयोग्य खाल्ले तर, इतर अवयवांवर परिणाम होतो.

डाइटचा इस्ट्रोजन वरही परिणाम होतो. चांगल्या डाइटमुळे फायदेच होतात.अल्कोहोल सेवन केल्याने पाळीवर परिणाम होतो. तसेच गर्भधारणेवरही वाईट परिणाम होतात. डाइट मध्ये आपण सोयाफुड खातो. त्याचा इस्ट्रोजनवर परिणाम होतो. पाण्याचे योग्य सेवन केल्याने, टॉक्सीन्स शरीराबोहेर जातात. हार्मोनल बॅलेन्स चांगला राहतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

4 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

4 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

4 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

4 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

15 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

16 तास ago