डाइट करताना शरीरात हे बदलही होतील. साखरेने वजन तर वाढतेच पण फार्मोन्सचं संतुलही बिघडत. योग्य डाइटमुळे ओमेगा-३ चे प्रमाणही संतुलित राहते. सुकामेवा खाल्याने फार्मोन प्रोडक्शन छान होते. योग्य आहार घेतल्याने अमिनो अॅसिड चांगले राहते. ते हार्मोनल लेवल सुयोग्य ठेवण्यासाठी मदत करते. कॉफी जास्त पिऊ नका. मेलाटोनीन लेवलवर परिणाम होतो. आणि झोप लागत नाही. चुकीच्या डाइटमुळे चेहऱ्याची वाट लागू शकते. वजन कमी करण्यासाठी जर काही अयोग्य खाल्ले तर, इतर अवयवांवर परिणाम होतो.
डाइटचा इस्ट्रोजन वरही परिणाम होतो. चांगल्या डाइटमुळे फायदेच होतात.अल्कोहोल सेवन केल्याने पाळीवर परिणाम होतो. तसेच गर्भधारणेवरही वाईट परिणाम होतात. डाइट मध्ये आपण सोयाफुड खातो. त्याचा इस्ट्रोजनवर परिणाम होतो. पाण्याचे योग्य सेवन केल्याने, टॉक्सीन्स शरीराबोहेर जातात. हार्मोनल बॅलेन्स चांगला राहतो.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…