सध्या थंडीचे दिवस आलेले आहेत. आपण बाजरीची भाकरी खातो, ती फक्त संक्रांती दिवशी न खाता या थंडीच्या तीनही महिन्यांमध्ये खाल्ली पाहिजे.
बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आहे त्यामुळे हृदय चांगले राहते.
बाजरीतील पोट्याशियम मुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.
बाजरी मध्ये फायटिक ऍसिड, फेनोल आणि टानिन हे तीन अँटिऑक्सिडंट आहेत.
बाजरीमुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते.
बाजरीत खूप प्रमाणात फायबर असल्यामुळे पोट साफ होते.
बाजरीमध्ये झिंक विपुल असल्यामुळे त्वचा चांगली होते आणि प्रतिकारशक्तीही वाढते.
बाजरीतील फॉस्फरस मुळे हाडे बळकट होतात.
ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी बाजरी खावी.
प्रोटीन भरपूर प्रमाणात देणारी बाजरी थंडीच्या दिवसात रोज खा आणि उत्साही बना.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील जयश्री फर्निचरच्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये सुरू…
शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…
मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…
मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…