Categories: आरोग्य

आरोग्यासाठी किती पाणी प्यावे

पाणी म्हणजे जीवन. मानवी शरीरामध्ये ६० ते ७० टक्के पाणी असते. निरोगी आरोग्यासाठी दिवसभरात किमान थोडे थोडे करून ३ ते ४ लिटर पाणी प्यायलाच पाहिजे. नियमित आणि योग्य प्रमाणात पाणी पिल्यामुळे शरीरातील अतिरिक्त विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. परंतू गरजेपेक्षा अति पाणी पिल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो.

आजारांपासून बचाव: योग्य प्रमाणात पाणी पिल्यामुळे शरीर हायड्रेट तर राहतेच शिवाय विविध आजारांपासून बचावही होतो.

किडनीची समस्या: जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने किडनीच्या कार्यावर परिणाम होतो. जर किडनी संबंधित आजार असतील, तर डॉक्टरांच्या सल्लाने योग्य प्रमाणात पाणी प्यावे.

ह्रदयाचा धोका: कमी कालावधित गरजे पेक्षा जास्त पाणी पिल्यामुळे ह्रदय बंद पडण्याचा धोका असतो. त्यामुळे दिवसभरात थोडे थोडे करून पाणी प्यायला हवे.

ओव्हर हायड्रेशन: जास्त पाणी प्यायल्याने ओव्हर हायड्रेशनचा त्रास होवू शकतो. यामुळे लघवीचा रंग बदलू शकतो.

वारंवार लघवीला येणे: सर्वात महत्त्वाचे म्हणजे अती पाणी पिल्याने वारंवार लघवीला जाण्याची समस्या उद्भवते. दिवसभरात ६-७ वेळा लघवी होणे सामान्य असते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

6 तास ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

14 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

23 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

24 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

24 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

24 तास ago