आरोग्य

रात्री झोप येत नाही तर मग हा उपाय नक्की करा

१) रात्री झोपताना बदामाच्या तेलाने माँलीश करा.

२) नाकात बदाम तेलाचे थेंब टाका.

३) बदाम तेलानं माँलीश करा.

४) हाता पायांच्या बोटावर दाब देऊन हलकेच तेल लावून माँलीश करा.

५) चमचा भर बदाम तेल दूधात घालून खात जा.याने चेहऱ्यावर ग्लो येतो,त्वचा चमकदार होते.

६) पायाच्या तळव्यांना कैलास जीवन व बदाम तेल लावून माँलीश करा.

७) खसखस व टरबूज बी यांची पावडर चमचा भर रोज घेत जा.

८) पुदिना ची आठदहा पाने घ्या कपभर गरमपाण्यात उकळा पाणी कोंबट झाल्यावर त्यात चमचा भर मध टाकून घ्या.(गरमपाण्यात मध टाकून घेण्या बद्दल आयुर्वेदात दोन प्रवाह आहेत पण या उपचारात रिझल्ट येतो.)

९) दूधात हळद आणि मध घालून घेतले तरी झोप चांगली येते.

११) मोहरीचे तेल बेंबीत टाकल्याने सुध्दा चांगली झोप येते.

१२) रात्री एक कच्चा कांदा खात जा झोप चांगली येते.

१३) पातेल्यात गरमपाणी करा त्यात थोडे मीठ घालून स्पंजीग करा छान झोप येईल.

१४) रात्री हलके जेवण करा.

१५) लसूण कळ्या ठेचून नाकात वास येईल इतपत जवळपास ठेवा झोप येईल रात्री होणारे भास,वाईट स्वप्ने दूर जातील.

१६) कपभर दूधात लसूण रस व मध टाकून प्या.

१७) सुर्यफुलाच बीज,खसखस,५० ग्रँम प्रत्येकी आणि आक्रोड शंभर ग्रँम एकत्र करून चुर्ण कराव ते दूधात एक चमचा दूध व किंचीत जायफळ उगाळून मिक्स करुन प्या झोप येते.

१८) ब्राम्हीचुर्ण व अश्वगंधा चुर्ण एकत्र करून ही झोप येते.

१९) झोपण्यापूर्वी केळ, जायफळ,दूध एकत्र करून घ्या झोप येईल.

२०) गाईच्या तुपाचे थेंब नाकात टाका शांतपणे झोप येईल.

२१) रात्री झोपताना दोन केळी घेणे.

२२) झोपताना गरमपाण्यात त्रिफळा चुर्ण घेणे.

२३) एक तिळाचा लाडू सकाळी संध्याकाळी घ्या.

२४)शेगदाणा चिक्की खावी.रोज ऐक.

२५) खजूराच्या बिया काढून एक कप दूधात घेणे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…

7 तास ago

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

8 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

13 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

13 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

13 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

14 तास ago