तळ पायांवर सतत पडणाऱ्या भेगा हे बऱ्याच लोकांच्या तक्रारींचे कारण असते. परंतु थोडी अधिक काळजी घेतली तर पायावरील भेगांपासून आपल्याला सुटका मिळू शकते. मुख्यतः अनेक स्त्रियांना ही समस्या असते. यामागे वातावरण, धूळ, बदलते हवामान अशी कारणे असतात. मात्र, याहून अधिक आपल्या शरीराची प्रकृती, वजन आणि एकंदरीत आपली तब्येत कशी आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात.
भेगा घालवण्याचे उपाय
शरीरातील उष्णता हे एक मुख्य कारण असते पायांवरील भेगांचे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रकृतीने थंड असलेले पदार्थ खाऊन शरीराची उष्णता कमी करू शकतो. आठवड्यातून 2 ते 3 वेळा कोमट पाण्यात खडे मीठ टाकून 15 ते 20 मिनिटे पाय ठेवावे नंतर तेल किंवा क्रीम लावून मसाज करा. आणि मोजे घालून ठेवा. रात्री झोपताना असे केल्यास दिवसभर पडलेल्या ताणामुळे झालेला थकवा पण दूर होतो. सोडा आणि दुधाने पायांवर मसाज केल्याने पायांवरील मेलेली त्वचा निघून जाते आणि कमी होते.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…
शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…
माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…
श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…
मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…
नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…