सांधे दुखी, गुढगे दुखी, कंबर दूखी, पाठीचे आजार, कॅल्शियम ची कमतरता, पायाला मुंग्या येणे, डोके हाताला मुंग्या येणे यासाठी रामबाण उपाय
सांध्यांमध्ये लुब्रिकंट, कॅलशियम तयार होण्यासाठी जवस,
तीळ, आळीव, गव्हाच्या एवढा चुना, बाभळीच्या शेंगा बिया सकट वाळवून त्याचे चूर्ण तयार करा चुर्ण दोन वेळ मधा सोबत न चुकता घ्या. ३ महिन्यात गुडघेदुखी व इतर मणक्याचे सर्व आजार कायमस्वरूपी दुर होतील.
कारणे व उपचार
बदललेली जीवनशैलीमुळे आज़ 50 वर्षी च्या वरील
खूप लोकांना भेडसावणारी समस्या. चुकीच्या सवयी, व्यसन, आरोग्याकडे दुर्लक्ष.
आजाराची लक्षणे
1 हात बधिर होणे, खांद्यापासून हाताच्या बोटापर्यंत मुग्या येणे. इत्यादी लक्षणे दिसून येतात. मणक्याचा आजार झालेल्या रुग्णामध्ये कंबरेच्या किंवा मानेच्या मणक्यामधील वंगणासारखा पदार्थ कमी झाल्यामुळे दोन मणके हे एकमेकांवर घासल्याने मणक्याची झीज होऊन त्या ठिकाणी गॅप तयार होतो.किंवा मणक्यातील गादी घासली जाते.
त्यामुळे मुंग्या येतात किंवा दुखते, कंबरेत दुखणे,हाता पायांना मुग्या येणे.
2 सकाळी उठताना त्रास होणे.
3 चालताना त्रास होणे किंवा चालता न येणे.
4 पायाच्या मागील बाजूने कंबरेपर्यंत शीर दुखणे.
5 मांडी घालून खूप वेळ बसू न शकणे.
6 शौचाला बसता न येणे.
7 चक्कर येणे.
मणक्याचे आजार होण्याची कारणे
1 डोक्या खाली मोठ्या उशीचा वापर करणे खांद्यावर किंवा पाठीवर जड वजनाच्या वस्तू उचलणे.
2 खड्डे असलेल्या रस्त्यावरून सतत मोटारसायकलवरून प्रवास करणे.
3 अपघातामुळे मणक्याला इजा होणे, सतत बैठे काम करणे.
4 पोट साफ न होणे, सतत वेदनाशामक औषधी खाणे.
5 स्त्रियांमध्ये पाळी बंद झाल्यानंतर हाडांना येणारा ठिसूळपणा.
6 गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे.
7 जेवणामध्ये वातदोष वाढवणारे पदार्थ अधिक असणे उदा. वांगे, बटाटे, हरभरा डाळ, वाटाणे, तळलेले पदार्थ, अति तिखट पदार्थ इ. अनेक कारणांमुळे शरीरात वात दोष वाढून दोन मणक्यातील वंगणासारखा स्निग्ध पदार्थ कमी होऊन मणक्याचे आजार उद्भवतात.
8 संकरीत धान्य व फवारलेले धान्य तसेच पालेभाज्या यामुळे हाडांना ठिसूळपणा येतो
मणक्यातील हाडे ठिसूळ होण्याला व्यायामाचा अभाव ,
कायमस्वरूपी ताण तणावात राहणे असे
अनेक कारणे आहेत.
(सोशल मीडियावरून साभार)
तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…
पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…
सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…
बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…
सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…