आरोग्य

रोज भात खाल्ल्यानं उद्भवतात हे ६ आजार

भारतातील बरेच लोक डाळीसोबत भात खाणं पसंत करतात. काही लोक भाताशिवाय जेवतचनाही. दुपारच्या जेवणात भात खाल्ल्यानं तब्येतीवर चांगला परिणाम होतो.

रात्री भात खाल्ल्यानं गट्स हेल्थवर चुकीचा परिणाम होतो. रात्री भात खाल्ल्यानं पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात. गॅस, एसिडीटीसारख्या समस्या उद्भवल्यास रात्रीच्यावेळी भात खाणं टाळायला हवं.

रात्रीच्या जेवणात भात खाल्ल्यानं तुमचं वजन वाढू शकतं आणि कायमचा लठ्ठपणा येऊ शकतो.

लठ्ठपणा अनेक गंभीर आजारांना निमंत्रण दोतो. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर भात खाणं टाळा.

ज्या लोकांना दम लागतो, श्वास घ्यायला त्रास होतो. त्यांनी रात्रीच्या जेवणात तांदूळ खाणं टाळायला हवं.

रात्री भात खाल्ल्यानं घशात त्रास होतो. ज्यामुळे सायनसची समस्या उद्भवू शकते.

डायबिटीक पेशंट्सनी भात जास्त खाल्ल्यास त्यांची ब्लड शुगर वाढू शकते. म्हणून रात्रीच्या जेवणात भात खाणं टाळायला हवं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…

12 तास ago

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…

12 तास ago

‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…

12 तास ago

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…

13 तास ago

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…

13 तास ago

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…

13 तास ago