उपाय
संत्र्याच्या सालीचं चूर्ण व गुलाबजल तोंडाला लावावे पेस्ट करून.
जाईच्या पाल्याच्या रसात हळकुंड उगाळून लावावीत. कच्चा उकडलेला बटाटा लावा.
तुळस व लिंबु रस आठवड्यात दोनदा लावणे.
कडुलिंबाची मुळी उगाळुन तीचा लेप लावणे दहा दिवस.
निंबोण्यांची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावणे.
जांभूळ बी पावडरचा लेप चेहऱ्यावर लावणे.
ओलीहळद वाटून चेहय्राला लावणे.
साई, हळद, लिंबू, मध, एकत्र करून त्वचेवर लावा. मवू पडते व चेहरा उजळतो.
आवळ्याची पूड तेलात भिजवून लावणे.
रोज अक्रोड खावा.
कारल्याच्या पानाचा रस लावा.
मध व तूप एकत्र करून आंघोळिपूर्वी दोन तास लावा.
महामंजिष्ठादी काढा ३ चमचे व तितकेच पाणी टाकून घेणे.
काळे डाग व पिगमेटेशन, वांग असल्यास कोथिंबिर लेप लावा.
रोज साबणाचा वापर न करता हळद, कोरफड, मध, कडूलिंब, व कोथींबीर रस यांचा फेसवाँश एकदम , अथवा वेगवेगळा वापर करून तोंड धुणे.
ज्येष्ठमध पावडर, व दूध, व चंदन पावडर एकत्र करूनषझोपण्यापुर्वी सतत दहा दिवस लावा. सगळे वांग, पुळ्या, ब्लँकहेड गायब होईल
चेहरा एकदम फ्रेश होईल.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…