आरोग्य

वांग, चेहऱ्यावर काळसरपणा, पिंपल, डाग, कोरडी त्वचा, पिगमेटेशन, फ्रेकल्स…

उपाय

संत्र्याच्या सालीचं चूर्ण व गुलाबजल तोंडाला लावावे पेस्ट करून.

जाईच्या पाल्याच्या रसात हळकुंड उगाळून लावावीत. कच्चा उकडलेला बटाटा लावा.

तुळस व लिंबु रस आठवड्यात दोनदा लावणे.

कडुलिंबाची मुळी उगाळुन तीचा लेप लावणे दहा दिवस.

निंबोण्यांची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावणे.

जांभूळ बी पावडरचा लेप चेहऱ्यावर लावणे.

ओलीहळद वाटून चेहय्राला लावणे.

साई, हळद, लिंबू, मध, एकत्र करून त्वचेवर लावा. मवू पडते व चेहरा उजळतो.

आवळ्याची पूड तेलात भिजवून लावणे.

रोज अक्रोड खावा.

कारल्याच्या पानाचा रस लावा.

मध व तूप एकत्र करून आंघोळिपूर्वी दोन तास लावा.

महामंजिष्ठादी काढा ३ चमचे व तितकेच पाणी टाकून घेणे.

काळे डाग व पिगमेटेशन, वांग असल्यास कोथिंबिर लेप लावा.

रोज साबणाचा वापर न करता हळद, कोरफड, मध, कडूलिंब, व कोथींबीर रस यांचा फेसवाँश एकदम , अथवा वेगवेगळा वापर करून तोंड धुणे.

ज्येष्ठमध पावडर, व दूध, व चंदन पावडर एकत्र करूनषझोपण्यापुर्वी सतत दहा दिवस लावा. सगळे वांग, पुळ्या, ब्लँकहेड गायब होईल

चेहरा एकदम फ्रेश होईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिड महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार; पोलिसांचा धाक संपलाय का…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…

1 तास ago

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…

3 तास ago

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

9 तास ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

17 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

1 दिवस ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

1 दिवस ago