Misal
शिरूरः मिसळ म्हटली की कोणाच्या तोंडाला पाणी सुटत नाही बरं? महाराष्ट्रीयन मिसळ पाव हा सर्वांच्या आवडीचा एक पदार्थ आहे. आपण अनेकदा हॉटेलमध्ये मिसळ पाव खातो. मिसळ आवडली की अनेकांना तेथे खाण्याचा सल्ला देतो. मग त्या हॉटेलची प्रसिद्धी आपोआपच होते. कारण, ती मिसळच असते मुळात दर्जेदार.
मिसळ म्हणजे नुसती तर्री…
आहाहा मिळस पाहूनच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पणे, कोल्हापूर, नाशिक, सातारा, सांगली किंवा सोलापुरी मिसळ प्रसिद्ध आहेत. गरम गरम लाल भडक वाफा येणारा झणझणीत सँपल बघीतला तरी डोळ्यातून नाकातून पाणी यायला पाहिजे. मिसळ चांगली कोणती या वरून अनेक वाद आहेत. मिसळप्रेमींची संख्या महाराष्ट्रात काही कमी नाही. कितीही ठिकाणची मिसळ खाऊन पाहिली, तरी पुण्याची, शिरूरची मिसळ खाल्ल्या शिवाय मन तृप्त होत नाही. विविध हॉटेलमध्ये कॉम्बिनेशनच्या मिसळींचा आस्वाद वेगवेगळा असतो.
शिरूर तालुक्यातही विविध हॉटेल असून, त्यामधील मिसळ एकदम प्रसिद्ध आहेत. पण, तुम्हाला कोणत्या हॉटेलमधील मिसळ आवडते ते प्रतिक्रियांच्या माध्यमातून जरूर कळवा….
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…
मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…
मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…
मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…
महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…