महाराष्ट्र

ATM कार्डवर मिळतो 10 लाख रुपयांचा विमा! क्लेम करण्यासाठी आहे सोपी प्रोसेस

संभाजीनगर: अनेकांना माहितीच नाही पण ATM कार्ड असलेल्या खातेदारांना मिळतोय ₹10 लाखांपर्यंत अपघाती विमा

काय आहे या योजनेत खास

अपघाती मृत्यूवर मिळतो लाभ

कोणतीही प्रीमियम भरायची गरज नाही

केवळ कार्ड वापर चालू असणं आवश्यक

महत्त्वाची अट म्हणजे…

मृत्यूपूर्वीच्या ६० दिवसांत किमान एक व्यवहार (ATM / PoS / Online) केलेला असावा.

क्लेम करताना लागणारी कागदपत्र

मृत्यू प्रमाणपत्र

बँक पासबुक व कार्ड कॉपी

ड्रायव्हिंग लायसन्स

शेवटचा व्यवहाराचा पुरावा

पोस्टमार्टम रिपोर्ट (जर लागू असेल)

विमा क्लेम फॉर्म

पोलीस रिपोर्ट

विमा क्लेम कसा करायचा

जर एटीएम कार्डधारकाचा अपघाती मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबीयांनी 2 ते 5 महिन्यांच्या आत संबंधित बँकेच्या शाखेला माहिती द्यावी लागते. त्याच शाखेत नुकसानभरपाईचा अर्ज (Claim Form) सादर करावा लागतो.

बँक पुढील गोष्टी तपासते 

मृत व्यक्तीने मृत्यूपूर्वीच्या 60 दिवसांत कोणताही आर्थिक व्यवहार (ATM/PoS/Online) केला होता का. कार्ड कोणत्या प्रकारचं आहे (RuPay, MasterCard, Classic इ.) विम्याअंतर्गत अपंगत्व किंवा मृत्यू यापैकी कोणती घटना घडली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

2 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

5 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

5 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

6 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

6 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

7 तास ago