महाराष्ट्र

के.ई.एम. रुग्णालय नामांतरावरून वाद; ‘फलक नव्हे, सुविधा वाढवा’ – अमोल मातेले

मुंबई : KEM Hospital (के.ई.एम. रुग्णालय) चे नाव बदलण्याच्या मागणीवरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar faction) चे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मातेले यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “नाव बदलण्याच्या राजकारणाने जनता कंटाळली आहे. केवळ ‘के.ई.एम.’चा फलक बदलून ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ केल्याने रुग्णांच्या समस्या सुटणार आहेत का?” त्यांनी रुग्णालयातील बेड्सची कमतरता, डॉक्टर व नर्सची अपुरी संख्या आणि औषधांचा तुटवडा यांसारख्या मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधले.“नाव बदलून लौकिक मिळत नाही, कामगिरीतून मिळतो. लोकांना उपचार हवेत, फलकावरील शब्द नाहीत,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

सरकारला आव्हान देत मातेले म्हणाले की, “राज्याचे पालकमंत्री म्हणून वाढत्या लोकसंख्येचा विचार करून अत्याधुनिक आणि सुसज्ज नवीन रुग्णालय उभारून दाखवा. त्या रुग्णालयाला कोणतेही नाव द्या, आम्ही स्वतः पुढाकार घेऊन आपला सत्कार करू.”दरम्यान, त्यांनी सरकारला इशारा देत म्हटले की, “दिखावू निर्णयांनी जनतेची दिशाभूल करू नका. मुंबईकरांना घोषणांचा नाही, तर ठोस कृतीचा इलाज हवा आहे.”

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

2 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

2 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

2 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

2 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

13 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

14 तास ago