मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेसने मुस्लिम समाजातील मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकरित्या शैक्षणिक आरक्षण पाच टक्के देण्याची तरतूद केली होती आता यावर शिंदे – फडणवीस सरकारचे काय म्हणणे आहे हे स्पष्ट करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
राज्यातील ५६ मुस्लिमबहुल शहरातील मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाचे सर्वेक्षण ‘टीस’ या संस्थेच्या माध्यमातून राज्यसरकार करणार आहे. मुळात देशपातळीवर मुस्लिम समाजाबद्दल भाजपची काय भूमिका आहे हे वेगळे सांगायला नको असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.
सबका साथ, सबका विकास हा मंत्र मोदींनी दिला मात्र २०१४ नंतर भाजप राजवटीत मुस्लिम समाजाबाबत काय काय घडलं हे सांगण्याची आवश्यकता नाही. आता राज्यसरकार हे सर्वेक्षण करत आहे मात्र राज्यसरकारचा हेतू शुद्ध असेल तर त्यांचे स्वागत आहे असेही महेश तपासे म्हणाले.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात आज (शुक्रवार) ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वार्डनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया…
शिरूर (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका नामांकित औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनी…
मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस…
मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त…
मुंबई: राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी…
पुणे: पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाची शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती…