Ambadas Danwe
वाघाळेः विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी (दि. २१) वाघाळे गावास भेट देऊन नुकासानीची पहाणी केली. गावातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक नुकसान भरपाई द्यावी, असे सुचित केले. यावेळी अनेक शेतकऱयांनी झालेल्या नुकसानीविषयी व्यथा मांडल्या.
वाघाळे गावात तीन वेळा ढगफुटी झाल्यामुळे शेतकऱयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पहाणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी वाघाळे गावची पायी फिरून पहाणी केली. यावळी सोबत प्रांत संतोषकुमार देशमुख, शिवसेना जिल्हा अध्यक्ष माऊली आबा कटके, वाघाळे गावचे माजी सरपंच पप्पू भोसले, चेअरममन दिलीप थोरात, सामाजिक कार्यकर्ते सुरेश थोरात, सुर्यकांत बढे, विजय शेळके, शामराम शेळके, रमेश शेळके, उपसरपंच दादासाहेब सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, वाघाळे गावामध्ये झालेल्या ढगफुटीमुळे शेतकऱयांचे नुकसान झाले आहे. यामुळे संपूर्ण गावाला सरसकट नुकसान भरपाई करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. शिवाय, संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा, असेही अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.…
पाणी केवळ तहान भागवत नाही तर, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स प्रधान करते. त्वचा, डोळे,…
बरेच लोक इतर आजारांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशरला फार गंभीरतेने घेत नाहीत. ही एक सामान्य…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…