1) भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता आहे?
उत्तर : शेती
2) रोजगार हमी योजना राबवणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : महाराष्ट्र
3) दरडोई सर्वाधिक उत्पन्न असणारे राज्य कोणते?
उत्तर : महाराष्ट्र
4) एक रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?
उत्तर : वित्त सचिव
5) शंभर रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?
उत्तर : रिझर्व बँकेचे गव्हर्नर
6) ग्राहक संरक्षण कायदा कोणाच्या काळात राबविला गेला होता?
उत्तर : राजीव गांधी
7) महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना केव्हा झाली?
उत्तर : 1 मे 1962
8) ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो?
उत्तर : ग्रामसेवक
9) ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते?
उत्तर : 7 ते 17
10) जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधील महत्त्वाचा दुवा कोणता?
उत्तर : पंचायत समिती
11) जिल्हा परिषदेचे सर्वात महत्त्वाची समिती कोणती?
उत्तर : स्थायी समिती
12) गावात कोतवालाची नेमणूक कोण करते?
उत्तर : तहसीलदार
13) सातबारा उतारा कोण देतो?
उत्तर : तलाठी
14) जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?
उत्तर : जिल्हाधिकारी
15) गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतो?
उत्तर : पोलिस पाटील
16) महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या किती आहे?
उत्तर : 34
17) सूर्यमालेतील एकूण ग्रह यांची संख्या किती आहे?
उत्तर : आठ
18) पृथ्वीला किती उपग्रह आहेत?
उत्तर : एक
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…