1) भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता आहे?
उत्तर : शेती
2) रोजगार हमी योजना राबवणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : महाराष्ट्र
3) दरडोई सर्वाधिक उत्पन्न असणारे राज्य कोणते?
उत्तर : महाराष्ट्र
4) एक रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?
उत्तर : वित्त सचिव
5) शंभर रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?
उत्तर : रिझर्व बँकेचे गव्हर्नर
6) ग्राहक संरक्षण कायदा कोणाच्या काळात राबविला गेला होता?
उत्तर : राजीव गांधी
7) महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना केव्हा झाली?
उत्तर : 1 मे 1962
8) ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो?
उत्तर : ग्रामसेवक
9) ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते?
उत्तर : 7 ते 17
10) जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधील महत्त्वाचा दुवा कोणता?
उत्तर : पंचायत समिती
11) जिल्हा परिषदेचे सर्वात महत्त्वाची समिती कोणती?
उत्तर : स्थायी समिती
12) गावात कोतवालाची नेमणूक कोण करते?
उत्तर : तहसीलदार
13) सातबारा उतारा कोण देतो?
उत्तर : तलाठी
14) जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?
उत्तर : जिल्हाधिकारी
15) गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतो?
उत्तर : पोलिस पाटील
16) महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या किती आहे?
उत्तर : 34
17) सूर्यमालेतील एकूण ग्रह यांची संख्या किती आहे?
उत्तर : आठ
18) पृथ्वीला किती उपग्रह आहेत?
उत्तर : एक
आदमापूर (कोल्हापूर): कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानातील तब्बल 60 कोटी 75 लाख…
‘राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतं’ वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांचे मोठे आवाहन; राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण मुंबई :…
रक्ताच्या कॅन्सरला ब्लड कॅन्सर किंवा ल्युकेमिया असेही म्हणतात. रक्ताचा कर्करोग कोणत्याही वयाच्या व्यक्तीस होऊ शकतो…
एका ठराविक वयानंतर रक्तदान करणे योग्य समजण्यात येते. अनेकदा ‘रक्तदान हे सर्वात मोठे दान’ असे…
दालचिनी, जिरे, आले आणि हळद यांचा वापर गुडघ्यांची लवचिकता वाढवण्यासाठी खूप प्रभावी आहे. या पदार्थांमध्ये…
महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…