Categories: इतर

पोलीस भरती मध्ये विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे…

1) भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता आहे?

उत्तर : शेती

2) रोजगार हमी योजना राबवणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : महाराष्ट्र

3) दरडोई सर्वाधिक उत्पन्न असणारे राज्य कोणते?

उत्तर : महाराष्ट्र

4) एक रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?

उत्तर : वित्त सचिव

5) शंभर रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?

उत्तर : रिझर्व बँकेचे गव्हर्नर

6) ग्राहक संरक्षण कायदा कोणाच्या काळात राबविला गेला होता?

उत्तर : राजीव गांधी

7) महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना केव्हा झाली?

उत्तर : 1 मे 1962

8) ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो?

उत्तर : ग्रामसेवक

9) ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते?

उत्तर : 7 ते 17

10) जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधील महत्त्वाचा दुवा कोणता?

उत्तर : पंचायत समिती

11) जिल्हा परिषदेचे सर्वात महत्त्वाची समिती कोणती?

उत्तर : स्थायी समिती

12) गावात कोतवालाची नेमणूक कोण करते?

उत्तर : तहसीलदार

13) सातबारा उतारा कोण देतो?

उत्तर : तलाठी

14) जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?

उत्तर : जिल्हाधिकारी

15) गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतो?

उत्तर : पोलिस पाटील

16) महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या किती आहे?

उत्तर : 34

17) सूर्यमालेतील एकूण ग्रह यांची संख्या किती आहे?

उत्तर : आठ

18) पृथ्वीला किती उपग्रह आहेत?

उत्तर : एक

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आमदार संजय गायकवाडांचे विधान विकृत; कारवाईस सरकार का घाबरते? हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

2 तास ago

हाच का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपचा आदर? अनंत गाडगीळ यांचा संतप्त सवाल

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ परिसरातील परिस्थितीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते…

2 तास ago

मुंबईत 27-28 एप्रिलला आंतरराष्ट्रीय रिव्हर्स बायर-सेलर मीट; एमएसएमई उद्योगांना निर्यातीच्या नव्या संधी

मुंबई: महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादिततर्फे महाराष्ट्र शासनाच्या ‘रॅम्प’ (रायझिंग अँड ॲक्सेलेरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स) उपक्रमांतर्गत…

2 तास ago

शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…

शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन…

3 तास ago

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

23 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

23 तास ago