1) भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता आहे?
उत्तर : शेती
2) रोजगार हमी योजना राबवणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : महाराष्ट्र
3) दरडोई सर्वाधिक उत्पन्न असणारे राज्य कोणते?
उत्तर : महाराष्ट्र
4) एक रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?
उत्तर : वित्त सचिव
5) शंभर रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?
उत्तर : रिझर्व बँकेचे गव्हर्नर
6) ग्राहक संरक्षण कायदा कोणाच्या काळात राबविला गेला होता?
उत्तर : राजीव गांधी
7) महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना केव्हा झाली?
उत्तर : 1 मे 1962
8) ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो?
उत्तर : ग्रामसेवक
9) ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते?
उत्तर : 7 ते 17
10) जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधील महत्त्वाचा दुवा कोणता?
उत्तर : पंचायत समिती
11) जिल्हा परिषदेचे सर्वात महत्त्वाची समिती कोणती?
उत्तर : स्थायी समिती
12) गावात कोतवालाची नेमणूक कोण करते?
उत्तर : तहसीलदार
13) सातबारा उतारा कोण देतो?
उत्तर : तलाठी
14) जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?
उत्तर : जिल्हाधिकारी
15) गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतो?
उत्तर : पोलिस पाटील
16) महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या किती आहे?
उत्तर : 34
17) सूर्यमालेतील एकूण ग्रह यांची संख्या किती आहे?
उत्तर : आठ
18) पृथ्वीला किती उपग्रह आहेत?
उत्तर : एक
तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…
पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…
सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…
बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…
सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…