काही लोक सतत आजारी पडतात. यासाठी अनेकदा ते डॉक्टरांकडे जातात, पण त्याचा कधीही फायदा होत नाही. यामागे अनेक कारणे असू…
भारतात हृदयाशी संबंधित आजार वाढत आहेत. हायब्लड प्रेशर,कोलेस्ट्रॉल आणि तणावपूर्ण लाईफस्टाईलमुळे लोकांच्या हृदयाचे आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या…
आयर्न हे शरीरासाठी खूप महत्वाचे असून शरीराला मजबूत ठेवण्याचे काम करते. ते शरीरातील हिमोग्लोबिन चा महत्वाचा घटक आहे. सामान्यतः पुरुषात…
मुंबई: भारतीय संविधान दिनानिमित्त बुधवार (दि. २6) नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य कार्यालय टिळक…
औरंगाबाद: भारतामध्ये वैद्यकीय खर्च झपाट्याने वाढला असला तरी आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) सामान्य जनतेसाठी मोठा आधार बनली आहे.…
शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करडे परिसरात भारत पेट्रोल पंपावर रविवार (दि २३) रोजी रात्री ७.४५ च्या सुमारास पुर्व वैमनस्याच्या…
संध्याकाळ होताच डासांचा त्रास सुरू होतो. त्याच बरोबर आता दिवसाही डासांपासून स्वत:चे संरक्षण करणे आवश्यक आहे, कारण डास हे घराच्या…
शरीरात व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता असेल, तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार…
आपली कार आतून स्वच्छ आणि सुवासिक ठेवण्यासाठी अनेकजण सर्रासपणे कार परफ्यूम किंवा एअर फ्रेशनरचा वापर करतात. परंतू, बाजारात मिळणारे हे…
औरंगाबाद: जमिनीचे रुपांतर म्हणजे शेती जमीन इतर उपयोगासाठी बदलण्याची सरकारी प्रक्रिया. खाली संपूर्ण मार्गदर्शक माहिती दिली आहे. अर्जाची प्रक्रिया जवळच्या…