महाराष्ट्र

आयुष्मान भारत अंतर्गत आता 10 लाखांपर्यंत मोफत उपचार

औरंगाबाद: भारतामध्ये वैद्यकीय खर्च झपाट्याने वाढला असला तरी आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) सामान्य जनतेसाठी मोठा आधार बनली आहे. आता या योजनेत मोठा बदल करून आधी मिळणारे 5 लाखांचे कव्हर वाढवून 10 लाख रुपये करण्यात आले आहे. चला तर मग संपूर्ण माहिती पाहूया.

आयुष्मान भारत म्हणजे काय

ही केंद्र सरकारची महत्वाची आरोग्य विमा योजना आहे

गरीब व सर्वसामान्य कुटुंबांना कॅशलेस उपचार मिळतात

देशभरातील हजारो रुग्णालयांमध्ये मोफत उपचार

मोठे/गंभीर आजार, ICU, शस्त्रक्रिया यांचा समावेश

कोणत्या सदस्यांना कव्हर मिळते

पती आणि पत्नी

मुले (नवजात बालकांसह)

पालक

आजी–आजोबा

भाऊ–बहिण

सासू–सासरे

घरात राहणारे इतर अवलंबित सदस्य

नवीन मोठा बदल

70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक सदस्याला अतिरिक्त 5 लाखांचे कव्हर

म्हणजेच एकूण कव्हर = 10 लाख रुपये

आधी नोंदणी असलेल्या कुटुंबांनाही लागू

10 लाखांचे कव्हर कसे मिळेल

पात्र व्यक्तीचे वय 70 वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक

वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड आवश्यक

पुन्हा आधार e-KYC करावी लागते

कमाल वयाची कोणतीही मर्यादा नाही

80 वर्षांवरील व्यक्तींनाही पूर्ण फायदा

मोठ्या शस्त्रक्रिया, अवयव प्रत्यारोपण यावरही कव्हर

या योजनेचा मुख्य फायदा

मोठ्या वैद्यकीय खर्चाची चिंता नाही

ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठे सुरक्षा कवच

गंभीर आजारांवर कॅशलेस उपचार

तुमच्या कुटुंबातील कोणी 70 वर्षांपेक्षा जास्त असेल तर लगेच e-KYC अपडेट करून 10 लाखांचे कव्हर सक्रिय करा.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

2 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

3 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

4 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

8 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

8 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

8 तास ago