आरोग्य

शरीरातील आयर्न ची कमतरता

आयर्न हे शरीरासाठी खूप महत्वाचे असून शरीराला मजबूत ठेवण्याचे काम करते. ते शरीरातील हिमोग्लोबिन चा महत्वाचा घटक आहे. सामान्यतः पुरुषात आयर्न १३.५ ते १७.५ ग्रॅम असले पाहिजे, तर स्त्रियात १२.० ते १५.५ ग्रॅम असले पाहिजे. आयर्नलाच ‘ऍनिमिया’ असे देखील म्हटले जाते. जे शाकाहारी आणि विगन आहेत त्यांना आयर्न ची कमतरता जाणवतेच. कॅल्शियम सुद्धा आयर्न वर परिणाम करू शकतो. स्त्रियांना तर पिरियडमुळे देखील आयर्न ची कमतरता वाढते. गरोदरपणात देखील स्त्रियांना आयर्नची खूप गरज असते. तसेच डिलिव्हरी नंतर तर त्यांची आयर्नची कमतरता वाढते.

आयर्न कमी होण्याची लक्षणे

1) थकवा जाणवणे.

2) केसगळती होणे.

3) त्वचेचा रंग फिकट होणे.

4) रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे.

5) जीभ सुजणे आणि लाल होणे.

6) HB कमी होणे आणि त्यामुळे आयर्न च्या पेशी ह्या विकृत होऊ लागतात.

7) संसर्ग लगेच होणे.

आयर्न कमतरतेवरील उपाय

यासाठी आयर्नची तपासणी करावी लागते. त्यात हिमोग्लोबिन, रक्त तपासणी आणि हेमेटोक्राइट तपासणी करण्याची गरज असते. आयर्न असलेले सी फूड आहारात घेणे. तसेच आयर्न असलेले टॅबलेट आहेत त्याचा उपयोग करणे गरजेचे असते. तसेच डॉक्टरांच्या सल्याने औषध घ्यावीत. आयर्न कमतरता असणाऱ्यांनी दूध आणि दूधजन्य पदार्थ टाळले पाहिजेत. आयर्न कमतरतेच्या औषधांमुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. आहारात हिरव्या पालेभाज्या रोज खाव्यात. तसेच पेरू, चिक्कू, सफरचंद, बीट,आंबा ह्या फळात आयर्न भरपूर प्रमाणात असते. मसूर, मूग, मोड आलेले कडधान्य, नारळ, शेंगदाणे, तीळ, गुळ हे अवश्य आहारात घ्यावेत. तसेच मासे, अंडी, मटण हे हि आहारात घ्यावेत. या सगळ्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

5 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

5 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

5 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

5 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

16 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

16 तास ago