बर्फाच्या बाटलीचा शेक योग्य की अयोग्य

10 महिने ago

शरीरावर झालेली दुखापत नैसर्गिकरीत्या बरी करण्यासाठी बर्फाचा वापर केला जातो. मुका मार, सूज यांसारख्या समस्यांवर बर्फाचा शेक दिला जातो. त्यात…

डायबिटीज रुग्णांनी चुकूनही ‘ही’ फळे खाऊ नये

10 महिने ago

सर्व फळे आरोग्यासाठी चांगली असतात. त्यामुळे शक्य तितक्या फळांचा आहारात समावेश केला पाहिजे, असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. कारण-…

जातेगाव खुर्दमध्ये गणेशोत्सवानिमित्त २०० झाडांचे वाटप करत सीसीटीव्ही बसविण्याचा संकल्प

10 महिने ago

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील शंभुराजे प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त सामाजिक उपक्रम राबवत पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदीप…

जायफळ आरोग्यासाठी उपयुक्त

10 महिने ago

जायफळाचा वापर हा विविध मिठाईत केला जातो. मिठाईचा स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी त्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. जायफळाची चव…

खाज / बारीक फोडी, पुरळ उठणे कारणे व उपाय

10 महिने ago

कारणे संसर्ग होणे, अति उष्ण पदार्थ जास्तच खाणे, अजीर्ण होणे, शौचास साफ न होणे, रक्तात दोष निर्माण होणे, जडान्न घेणे,…

उरलेले पदार्थ फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी लक्षात ठेवा ४ नियम

10 महिने ago

आपल्यापैकी अनेकांच्या घरात फ्रीज आहे. स्वयंपाकघरातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. पदार्थ ताजे, फ्रेश आणि खराब होऊ नये म्हणून सहजपणे आपण…

सरसकट मराठा आरक्षण दिलं, तर दुसऱ्याच दिवशी कोर्टात खेचू; छगन भुजबळ

10 महिने ago

मुंबई: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने सरकारला चांगलंच अडचणीत आणलं असताना, ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सरकारसमोर…

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार नवीन जीआर काढण्याच्या तयारीत

10 महिने ago

मुंबई: ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून अन्न-पाणी त्याग आंदोलनाला सुरूवात केली आहे. दरम्यान,…

आता खरी भाजपची झोप उडणार! राहुल गांधींकडून ‘हायड्रोजन बॉम्ब’ची धमकी

10 महिने ago

मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या बिहारमध्ये 'मतदार हक्क यात्रा' काढत आहेत. या यात्रेदरम्यान त्यांनी मोदी सरकार आणि निवडणूक…

कडवई वाणीवाडी बाजारपेठ स्मशानभूमीची बिकट वाट; ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात.

10 महिने ago

कडवई: संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील वाणीवाडी बाजारपेठ येथील स्मशानभूमी कडे जाण्यासाठी मार्गच नसल्याने येथील ग्रामस्थांना अंत्यविधी करताना अक्षरशः मृत्यूशी सामना…