औरंगाबाद: फुलंब्री तालुक्यात रविवारी महिलेच्या पतीने गर्भपाताच्या गोळ्यांचा ओव्हरडोज दिल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे.
या बद्दल सविस्तर माहिती अशी की, मृत वैशाली क्षीरसागर हिचे नुकतेच बाळासाहेब क्षीरसागर यांच्याशी लग्न झाले. वैशाली गरोदर होती. मात्र, पतीला मूल नको होते. गर्भपात करण्यासाठी आरोपीने तिला गर्भपाताच्या गोळ्यांचा डोस दिला. दुर्दैवाने, गोळ्यांचे ओव्हरडोजमुळे महिलेच्या शरीरातले रक्त कमी झाले. त्यानंतर तिचा मृत्यू झाला.
यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली असून आरोपीला त्याच्या घरातून अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपी पतीविरोधात भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…
शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…