रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील पी व्ही सन्स या कंपनीतील कामगार पगारवाढ आणि निलंबीत केलेल्या कामगारांना परत कामावर रुजू करुन घ्यावे. यासाठी गेले 98 दिवस आंदोलन करत असुन सोमवार (दि 19) पासुन पाच कामगारांनी आमरण उपोषण सुरु केले असुन त्या पाच कामगारांपैकी एक असलेल्या महिला कामगाराची प्रकृती खालवली असुन जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत आम्ही या जागेवरुन उठणार नसल्याचे कामगारांनी सांगितले.
या आंदोलनाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे राज्य सहचिटणीस नानासाहेब लांडे म्हणाले, गेले 98 दिवस आम्ही पी व्ही सन्स कंपनीच्या विरोधात लोकशाहीच्या मार्गाने काम बंद आंदोलन करत असुन कामगारा आयुक्तासमोर कंपनी प्रशासन आणि कामगार प्रतिनिधी यांच्या सुमारे दहा बैठका झाल्या. परंतु त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे सोमवार (दि 19) पासुन पाच कामगारांनी आमरण उपोषण सुरु केले असुन त्या पाच कामगारांपैकी एक असलेल्या महिला कामगाराची प्रकृती खालवली असुन जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत आम्ही या जागेवरुन उठणार नसल्याचे तसेच कामगारांना जीविताला काही धोका झाल्यास त्यास पुर्णपणे कंपनी प्रशासन जबाबदार असेल असेही लांडे यांनी सांगितले.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…