आरोग्य

मऊ पडलेली बिस्किट पुन्हा कडक करण्यासाठी ४ सोप्या टिप्स, बिस्किटं टाकून द्यावी लागणार नाहीत

चहाशिवाय बिस्किटे खाण्याची मज्जा देखील नाही. काहींना बिस्किटे पाण्यासोबत खायला आवडतात. बिस्किटे पॅकेटमधून काढल्यानंतर ती मऊ पडतात. त्यांना हवा लागल्यानंतर मऊ पडल्यामुळे चव देखील बदलते. त्यांचा क्रिस्पीपणा कमी होतो. ज्यामुळे ती पुन्हा खाता येत नाही. अनेक लोक मऊ पडलेली बिस्किटे फेकून देतात. जर आपण देखील बिस्किटे नरम पडली म्हणून फेकून देत असू तर या टिप्स लक्षात ठेवा. ज्यामुळे बिस्किटे कुरकुरीत आणि फ्रेश राहतील.

पॅकेट उघडल्यानंतर उरलेली बिस्किटे आणि कुकीज हवाबंद डब्यात ठेवा. काचेच्या किंवा प्लास्टिकच्या डब्यात आपण ठेवू शकतो. ज्यामुळे ती नरम पडणार नाही. बिस्किटे आणि कुकीज कुरकुरीत ठेवण्यासाठी आपण झिप पाऊचा वापर करु शकतो. हवेच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी. या पद्धतीने साठवल्यास ती ओली होत नाही आणि चव देखील तशीच राहते. कुकीज जास्त काळ टिकवण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर आपण करु शकतो. डब्यात टिश्यू पेपर पसरवून बिस्किटे आणि कुकीज ठेलव्यानंतर त्यावर टिश्यू पेपर ठेवून व्यवस्थित झाका. यासाठी आपण फॉइल पेपरचा वापर करु शकतो. बिस्किटे आणि कुकीज जास्त वेळ कुरकुरीत ठेवण्यासाठी भाताची मदत घेऊ शकता. ज्या डब्यात कुकीज ठेवणार असाल त्यामध्ये तांदळाचे काही दाणे ठेवा. यामुळे बिस्किटांना ओलावा सुटणार नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

12 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

12 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

12 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

12 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

13 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

14 तास ago