away

तळणीचे तेल फेकून देण्याऐवजी ‘या’ पद्धतीने पुन्हा वापरा, तेलाची होणार नाही नासाडी

आपल्या स्वयंपाकघरात आठवड्यातून एकदा तरी पदार्थ तळले जातात. पुरी, भजी, पापड हमखास तयार केले जातात. पदार्थ तळल्यानंतर अनेकदा त्या तेलाच…

5 महिने ago

मऊ पडलेली बिस्किट पुन्हा कडक करण्यासाठी ४ सोप्या टिप्स, बिस्किटं टाकून द्यावी लागणार नाहीत

चहाशिवाय बिस्किटे खाण्याची मज्जा देखील नाही. काहींना बिस्किटे पाण्यासोबत खायला आवडतात. बिस्किटे पॅकेटमधून काढल्यानंतर ती मऊ पडतात. त्यांना हवा लागल्यानंतर…

9 महिने ago

मला पोलीस अजून घेऊन का जात नाहीत

सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील हतुर गावातून भयंकर घटना समोर आली आहे. वृद्ध पतीने वृद्ध पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. तू…

9 महिने ago

लसणाची सालं फेकून न देता या पद्धतीनं करा घरगुती लसूण पावडर

लसणाची सालं अनेकदा आपल्या किचनमध्ये निरूपयोगी समजून फेकून दिली जातात. ही सालं सरळ कचऱ्याच्या डब्यात फेकली जातात. पण तुम्हाला माहिती…

10 महिने ago

डोळ्यांना लांबचं कमी दिसत, ही भाजी खा, तब्येत चांगली राहील-नजर होईल तीक्ष

हिवाळ्याच्या दिवसांत बाजारात लालटुचूक गाजर दिसायला सुरूवात होते. गाजराचा वापर करून तुम्ही अनेक रेसिपीज बनवू शकता. जर तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसांत…

10 महिने ago

प्राचार्य योगानंद काळे अनंतात विलीन, अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेकांनी घेतले अंत्यदर्शन नागपूर: नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.…

1 वर्ष ago

लग्न अवघ्या 11 दिवसांवर असताना तरुणाची गोळी झाडून हत्या…

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरतल्या बायजीपुऱ्यामध्ये लग्न अवघ्या ११ दिवसांवर असलेल्या तरुणाचा पैशांच्या किरकोळ वादातून तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार…

3 वर्षे ago

भ्रष्ट भाजपाचा राज्यभर भांडाफोड करून सळो की पळो करुन सोडू; नाना पटोले

मुंबई: राहुल गांधी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे व चुकीचे आहेत, त्यापाठीमागे भाजपाचा हात आहे हे सर्वांना माहित आहे. राहुल…

3 वर्षे ago

रांजणगाव गणपती येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जाधव यांचे निधन

शिरुर (तेजस फडके): रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील दत्तात्रय खंडू जाधव (वय 49) हे रांजणगाव गणपती येथील बसस्थानकाकडुन मंदिराकडे पायी…

3 वर्षे ago

पालकांनी मुलांना मोबाईल व दुचाकीपासून लांब ठेवावे

शिक्रापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार यांचे प्रतिपादन शिक्रापूर (शेरखान शेख): शालेय जीवनात शालेय मुलांनी शाळाबाह्य मुलांपासून लांब रहावे तर…

3 वर्षे ago