आरोग्य

खायच्या तेलामुळे वाढतोय कॅन्सरचा धोका

वेगवेगळे पदार्थ तळण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी वेगवेगळ्या तेलांचा वापर केला जातो. या तेलाला खायचं तेल म्हटलं जातं. हे तेल वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जे पदार्थांच्या हिशेबाने वापरले जातात. खाण्याच्या तेलाचा मुख्य उद्देश पदार्थ तळून, भाजून त्यांना मुलायम करणं असतं.

मात्र, तुम्हाला हे माहीत आहे का की, कुकींग ऑइल म्हणजेच खायच्या तेलाने तुम्हाला कॅन्सरही होऊ शकतो. अमेरिकन सरकारद्वारे करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, खायच्या तेलामुळे तुम्हाला कॅन्सरचा धोका होऊ शकतो. हा धोका खासकरून तरूणांमध्ये असतो. हा रिसर्च मेडिकल जर्नल गटमध्ये प्रकाशित झाला आहे. ज्यात सांगण्यात आलं आहे की, सूर्यफूल, द्राक्ष्याच्या बीया, कॅनोला आणि मक्याच्या दाण्यांपासून तयार तेलाच्या सेवनाने कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

कोलन कॅन्सरने पीडित ८० रूग्णांवर जेव्हा रिसर्च करण्यात आला तेव्हा आढळलं की, त्यांच्यात बायोअॅक्टिव लिपिड लेव्हल वाढलेली होती. जी बियांच्या तेलाचं ब्रेकडाउन केल्यानंतर तयार होतं. या रिसर्चमध्ये ३०-८५ वयोगटातील लोकांच्या ८१ ट्यूमर नमून्यांचं अवलोकन केलं गेलं आणि त्यांच्या कॅन्सरग्रस्त ट्यूमरमध्ये लिपिड वाढण्याचं कारण सीड्स ऑइल म्हणजे बियांपासून तेल मानलं गेलं.

सीड्स ऑइल आणि कॅन्सरचा संबंध

आरोग्यावर सीड्स ऑइलच्या होणाऱ्या नुकसानकारक प्रभावाची माहिती मिळवण्यात आली होती. याने शरीरात सूज येते. सीड्स ऑइल ब्रेक डाऊन करणारे बायोअ‍ॅक्टिव लिपिड कोलन कॅन्सरला वेगाने विकसित करण्यास मदत करतात आणि शरीराला ट्यूमरसोबत लढण्यापासूनही रोखू शकतात. सीड्स ऑइलमध्ये ओमेगा ६ आणि पॉलीअनसॅच्युरेडेट फॅटी अ‍ॅसिड असतं. रिसर्चनुसार, सीड्स ऑइलच्या अत्याधिक सेवनाने होणारी सूज कॅन्सरच्या विकासाला मदत करते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

3 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

9 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

9 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

9 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

10 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago