१) शेंगा आणि कडधान्य: आपल्या व्हिडिओमध्ये रूजूता यांनी सांगितले आहे की अनेकदा आपण कडधान्य खाण्यावर अधिक लक्ष देतो. चपाती आणि तांदूळ यांसारखे कार्बोहायड्रेट्स खाणं सोडून देतो. पण जेव्हा आपण असे करतो तेव्हा शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळण्यापासून प्रतिबंधित करता येते.
२) डाळ: डाळ हा प्रत्येक घरामध्ये बनवला जाणारा एक पदार्थ आहे. डाळी खाल्ल्यानं शरीराला प्रोटीन्स मिळतात. तुम्हाला वरणाच्या स्वरूपात डाळ आवडत नसेल तर तुम्ही डाळ पराठाही खाऊ शकता. तुम्ही कोणतीही भाजी बनवत असाल त्यात डाळी घालू शकता.
३) ड्रायफ्रुट्स: आहारात बदाम, अक्रोडचा समावेश करा. चणे किंवा शेंगदाणेही तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता. रूजूता दिवेकर यांनी सांगितले की, पौष्टीक प्रथिनांचा आहारात समावेश केल्यास तुम्ही लहान आरोग्यदायी बदल करू शकता
४) दुग्धजन्य पदार्थ: अन्नाचे हे कुटुंब प्रोटीन्सनी परिपूर्ण आहे तुम्ही दिवसातून एकदा तरी दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करायला हवे. सकाळी १ ग्लास दूध पिणं असो किंवा दुपारच्या जेवणात दही भात खाणं असो आपण रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश करायला हवा.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…
मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…