हिवाळ्यामध्ये शरीर उबदार ठेवण्यासाठी खजूर उत्तम पर्याय आहे. खजूर केवळ शरीराला उबदार ठेवत नाही तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये भरपूर जीवनसत्वे, खनिजे आणि फायबर असतात, ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या टाळण्यास मदत होते. विशेषतः हिवाळ्याच्या काळात खजूर खाणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
रक्तदाब: रक्तदाबाची व्याधी असणाऱ्यांसाठी खजूर हे फळ एक वरदान आहे.
कमकुवतपणा: शरीरात सतत कमकुवतपणा असल्यास किंवा सतत सुस्ती येणाऱ्य़ांसाठी खजूर एक चांगला उर्जास्त्रोत आहे.
खजूर खाण्याची वेळ: अनेकांना मात्र खजूर खाल्ल्यानं शरीरावर कोणते परिणाम होतात हे लक्षात येत नाही. असं बऱ्याचदा खजूर खाण्याची वेळ चुकल्या मुळंही होतं.
योग्य वेळ: खजुर योग्य वेळी खाणं महत्त्वाचं आहे. दररोज सकाळी उपाशीपोटी खजूर खाणं अतिशय फायद्याचं.
योग्य पद्धत: खजूर खाण्याची योग्य पद्धत म्हणजे, रात्रभर ते पाण्यात भिजवत ठेवून सकाळी उपाशी पोटी त्याचं सेवन करणं.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…