अनेकांना दूध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थ फारसे आवडत नाहीत. मात्र, या सगळ्यात पनीर हा अपवाद आहे. पनीर हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. कोणत्याही भाजीत किंवा सॅलेड मध्ये पनीर घातलं की, त्या पदार्थाची चव वाढते. विशेष म्हणजे आजकाल स्टार्टस मध्ये देखील पनीरचे विविध प्रकार मिळतात. पनीर हा चवीला उत्तम असण्या सोबतच त्याचे अन्य देखील गुणकारी फायदे आहेत. त्यामुळे पनीर खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.
दात बळकट राहतात.
भुकेवर नियंत्रण राहते.
शरीरात अतिरिक्त वाढलेली चरबी कमी होण्यास मदत मिळते.
शरीराला आवश्यक प्रथिनांचा साठा मिळतो.
घातक आजारांपासून बचाव होतो.
पनीरच्या सेवनामुळे कॅन्सरच्या पेशींची वाढ खुंटते.
हृदयविकाराचा धोका कमी होतो.
(सोशल मीडियावरून साभार)
शिक्रापुर (ओंकार भोरडे) “माझे वडील तलवार घेऊन आई आणि मला मारण्यासाठी धावत आहेत... लवकर या...”…
मुंबई: मुंबईतील मलबार हिल परिसरातील अतिसुरक्षित राजभवनात तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) एका…
मुंबई: एका बाजूला महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला सत्तेच्या दालनात मंत्रिपदांच्या खुर्च्यांचा…
मुंबई: राज्यातील RTO विभागातील कथित भ्रष्टाचार, बेकायदेशीर वसुली आणि वाहन नोंदणीतील अनियमिततेच्या मुद्द्यावर मंगळवारी विधानसभेत…
मुंबई: राम मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर काँग्रेसने भाजप आणि राम मंदिर ट्रस्टवर जोरदार हल्लाबोल…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): करडे-कारेगाव (ता. शिरुर) रस्त्यावरील एका मंगल कार्यालयाच्या परिसरात लग्नसमारंभ व इतर…