आरोग्य

आरोग्यदायी मध

मध ओळखण्याची पद्धत

1) मध पाण्यात टाकल्यावर सरळ पाण्यात जाते, विरघळत नाही.

2) शुद्ध मध वर्तमानपत्राच्या कागदावर टाकल्यावर एका बाजुस टाकुन बोटाने घासल्यास दुसऱ्या बाजुने फुटुन दिसत नाही.

3) शुद्ध मधावर मुंग्या येत नाहीत, कारण मधात थोडा कडवटपणा असतो.

मध खाण्याचे काही नियम

1) मध केव्हाही अग्नीवर गरम करू नये.

2) मध अनुकुल पदार्था बरोबर खावा.

3) मास, मासळी यांच्या बरोबर मध खाऊ नये.

4) पाणी, तूप, लोणी, तेल किंवा रस यांच्या बरोबर खाताना समान प्रामाणात खाऊ नये, कोणतीही एक वस्तू जास्त घ्यावी. उदा. २ चमचे मध तर तुप, लोणी ४ चमचे घ्यावे.

5) दारू, विडी, सिगारेट वा तंबाखू ह्यांच्या खाण्या नंतर मध खाऊ नये.

6) तापात किंवा अत्यंत तहानेच्या वेळी नुसता मध खाऊ नये, पाणी वा रसात मिसळून खावा.

7) साखरेत मिसळून मध खाऊ नये, कारण ती बनवताना वापरलेली रसायने बाधक ठरतात.

8) मोठ्या माणसांनी एका वेळी १० ग्रॅम पेक्षा जास्त मध खाऊ नये. लहानाना अर्धाभाग, अति लहानांना पाव भाग वापरावा.

9) थंडीत गरम दुध वा पाण्यातून, तर उन्हाळ्यात सरबतातून व पावसाळ्यात नुसता मध सेवन करावा.

मधातील घटक दव्ये

1) द्राक्षे, ऊस व फळातील शर्करा प्रमाणे मधातील शर्करा ही अमृता समान आहे.

2) शारीरिक पोषणास आवश्यक कल्शियम आदि घटक द्रव्ये १२% आहे.

3) प्रोटीन विटामिन चरबी इत्यादी तत्व भरपुर प्रमाणात असतात.

4) मधाच्या एक चमच्यात ७५ कॅलरीज मिळतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

11 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

16 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

16 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

16 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

16 तास ago

भेसळ, विषारी दारू आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आमदार सत्यजीत तांबे यांची घणाघाती टीका

जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…

18 तास ago