आरोग्य

आरोग्यदायी मध

मध ओळखण्याची पद्धत

1) मध पाण्यात टाकल्यावर सरळ पाण्यात जाते, विरघळत नाही.

2) शुद्ध मध वर्तमानपत्राच्या कागदावर टाकल्यावर एका बाजुस टाकुन बोटाने घासल्यास दुसऱ्या बाजुने फुटुन दिसत नाही.

3) शुद्ध मधावर मुंग्या येत नाहीत, कारण मधात थोडा कडवटपणा असतो.

मध खाण्याचे काही नियम

1) मध केव्हाही अग्नीवर गरम करू नये.

2) मध अनुकुल पदार्था बरोबर खावा.

3) मास, मासळी यांच्या बरोबर मध खाऊ नये.

4) पाणी, तूप, लोणी, तेल किंवा रस यांच्या बरोबर खाताना समान प्रामाणात खाऊ नये, कोणतीही एक वस्तू जास्त घ्यावी. उदा. २ चमचे मध तर तुप, लोणी ४ चमचे घ्यावे.

5) दारू, विडी, सिगारेट वा तंबाखू ह्यांच्या खाण्या नंतर मध खाऊ नये.

6) तापात किंवा अत्यंत तहानेच्या वेळी नुसता मध खाऊ नये, पाणी वा रसात मिसळून खावा.

7) साखरेत मिसळून मध खाऊ नये, कारण ती बनवताना वापरलेली रसायने बाधक ठरतात.

8) मोठ्या माणसांनी एका वेळी १० ग्रॅम पेक्षा जास्त मध खाऊ नये. लहानाना अर्धाभाग, अति लहानांना पाव भाग वापरावा.

9) थंडीत गरम दुध वा पाण्यातून, तर उन्हाळ्यात सरबतातून व पावसाळ्यात नुसता मध सेवन करावा.

मधातील घटक दव्ये

1) द्राक्षे, ऊस व फळातील शर्करा प्रमाणे मधातील शर्करा ही अमृता समान आहे.

2) शारीरिक पोषणास आवश्यक कल्शियम आदि घटक द्रव्ये १२% आहे.

3) प्रोटीन विटामिन चरबी इत्यादी तत्व भरपुर प्रमाणात असतात.

4) मधाच्या एक चमच्यात ७५ कॅलरीज मिळतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

7 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

11 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

11 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

11 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

11 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

11 तास ago