कारणे
जागरण करणे, जास्त तिखट खाणे, पोट साफ नसणे, पित्त होणे, अपचन होणे, उष्णता वाढणे, रोगप्रतिकारक शक्ति कमी होणे. व्यसन करणे.
उपाय
१) जेवणात गाईचे तूप व ताक घ्या. गुलकंद खा. ज्येष्ठमधाची कांडी चघळावी.
२) दुधाची साय आणि शंखजीरे मिक्स करुन तोंडातून लावा. हलका आहार घ्या.
३) वरील कारणे कमी करा. त्रिफळा चूर्ण घेऊन पोट साफ ठेवा.
४) दही उष्ण असल्याने जास्त खाऊ नका.
५) जाईची पाने किंवा तोंडलीची पाने किंवा पेरुची पाने किंवा उंबराची कोवळी कांडी चावून थुंका.
६) नियमित प्राणायाम करा. आवळा पदार्थ खा. एकाचवेळी सर्व उपाय करु नका.
जीभेची साले निघत असल्यास उपाय…
१) पुदिन्याची पाने आणि खडीसाखर मिक्स करुन चावून थुंकत रहा.
२) एक केळ गाईच्या दूधाबरोबर खावे.
३) त्रिफळाच्या काड्याने गुळण्या करा. जंतुसंसर्ग कमी होतो.
(सोशल मीडियावरुन साभार)
शिरूर: शिरूर तालुक्यातील वाघाळे गावातील मान्यवरांचा १ जून रोजी सामूहिकरित्या वाढदिवस लहू थोरात (संचालक खरेदी…
शिरूर (अरुणकुमार मोटे): लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर दबाव टाकून डिजिटल पुरावे हटविण्यास भाग…
शिरूर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील जयश्री फर्निचरच्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये सुरू…
शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…
मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…