कारणे
जागरण करणे, जास्त तिखट खाणे, पोट साफ नसणे, पित्त होणे, अपचन होणे, उष्णता वाढणे, रोगप्रतिकारक शक्ति कमी होणे. व्यसन करणे.
उपाय
१) जेवणात गाईचे तूप व ताक घ्या. गुलकंद खा. ज्येष्ठमधाची कांडी चघळावी.
२) दुधाची साय आणि शंखजीरे मिक्स करुन तोंडातून लावा. हलका आहार घ्या.
३) वरील कारणे कमी करा. त्रिफळा चूर्ण घेऊन पोट साफ ठेवा.
४) दही उष्ण असल्याने जास्त खाऊ नका.
५) जाईची पाने किंवा तोंडलीची पाने किंवा पेरुची पाने किंवा उंबराची कोवळी कांडी चावून थुंका.
६) नियमित प्राणायाम करा. आवळा पदार्थ खा. एकाचवेळी सर्व उपाय करु नका.
जीभेची साले निघत असल्यास उपाय…
१) पुदिन्याची पाने आणि खडीसाखर मिक्स करुन चावून थुंकत रहा.
२) एक केळ गाईच्या दूधाबरोबर खावे.
३) त्रिफळाच्या काड्याने गुळण्या करा. जंतुसंसर्ग कमी होतो.
(सोशल मीडियावरुन साभार)
नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…
ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…
शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…
मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…
खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…