आरोग्य

पोटातील विषारी पदार्थ बाहेर काढतील या 3 भाज्या

पांढरा भोपळा:- पांढरा भोपळा आपल्या शरीरासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर असतो. हिवाळ्यात खासकरून याचं जास्त सेवन केलं जातं. यापासून पेठाही तयार केला जातो. आयुर्वेदात याचे अनेक फायदे सांगितले आहेत.

कसं कराल सेवन?:- पांढरा भोपळा सेवन करण्याची सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे सकाळी सकाळी रिकाम्या पोटी याचा ज्यूस प्यावा. यामुळे आतड्या आणि मूत्राशय साफ होतं. तसेच शरीराची ऊर्जा वाढते, मेंदूचं काम सुधारतं, वात पित्त दोष दूर होतात. त्यासोबतच बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही याने मदत मिळते.

शेवग्याच्या शेंगा:- आयुर्वेदात शेवग्याच्या शेंगांना शिग्रु म्हणतात. यात कॅल्शिअम, आयरन, मॅग्नेशिअम, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि इतर पौष्टिक तत्व भरपूर असतात. याचं सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.

कसं कराल सेवन?:- डॉक्टरांनी सांगितलं की, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तुम्ही शेवग्याच्या शेंगांचा सूप, ज्यूस किंवा भाजीचं सेवन करू शकता. याने शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात.

आतड्या साफ करेल आल:- कफ आणि वात दोष दूर करण्यासाठी आलं सगळ्यात फायदेशीर आहे. याच्या सेवनाने बद्धकोष्ठता दूर होते, जुनी श्वासाची समस्या दूर होते, अस्थामा, लठ्ठपणा आणि आतड्यांची सफाई होते.

कसं कराल सेवन?:- पोट आणि आतड्यांची स्वच्छता करण्यासाठी तुम्ही प्रत्येक जेवणाआधी आल्याचा एक छोटा तुकडा चावून खाल्ला पाहिजे. डॉक्टरांनी सांगितलं की, नुकतीच दिवाळी संपली. अशात अनेकांना बॉडी डिटॉक्सची गरज असेल. या टिप्स फॉलो केल्या तर 10 दिवसात बदल दिसून येईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

4 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

6 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

6 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

6 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

6 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

6 तास ago